टॅग: Water Crisis
राज्यात उष्णतेची लाट कायम; तापमान 45 अंशांवर, अनेक जिल्ह्यांत पारा चढला
Maharashtra Heatwave : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून अनेक भागांत तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण…
Ujini Dam: उजनीच्या पाण्याविना भीमा कोरडी; शेतकऱ्यांचा संताप, पाणी सोडण्याची जोरदार मागणी
Ujini Dam: इंदापूर आणि माढा तालुक्यातील उजनी धरण पायथ्याशी असलेल्या भीमा नदीकाठच्या गावांमध्ये उन्हाळ्याच्या तीव्र तडाख्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने…


