कॅटेगरी: लाईफस्टाईल
मद्यपान करणाऱ्यांसाठी २x२x२ सुवर्ण नियम आहे तरी काय? जाणून घ्या…
मद्यपान करणाऱ्यांमध्ये एक विशिष्ट नियम लोकप्रिय होत आहे, जो २x२x२ सुवर्ण नियम म्हणून ओळखला जातो. हा कोणताही वैद्यकीय उपचार किंवा अधिकृत मार्गदर्शक तत्त्व नाही, तर…
भारतीय मसाला चहा ठरला जगातील नंबर 1 चहा; यादीत आलं नाव
शहर, भाषा किंवा हवामान काहीही असो, एक कप मसाला चहा लोकांचा दिवस उजळवून टाकण्याची ताकद ठेवतो. आता, या पसंतीला जगाने मान्यता दिली आहे. ‘टेस्टॲटलस’ या…
उन्हाळ्यात पोहताना कधीही करू नका ‘या’ चुका; अन्यथा होऊ शकते तुमच्या शरीराला गंभीर इजा
उन्हाळा सुरू झाला आहे आणि सूर्यही तळपू लागला आहे. त्यामुळे उष्णतेपासून वाचण्यासाठी लोक स्विमिंग पूलकडे गर्दी करत आहेत. थंड पाण्यात डुबकी मारणे मजेदार असले तरी,…
तुमच्या पार्टनरला कधीही सांगू नका ‘या’ गोष्टी; वैवाहिक जीवन होईल अडचणीचे
सध्या वैवाहिक नाती पूर्वीसारखी राहिलेली नाहीत. केवळ प्रेमच नाही, तर सामंजस्य, विश्वास आणि योग्यवेळी योग्य गोष्ट बोलणे हे देखील महत्त्वाचे आहे. पती-पत्नीमध्ये कोणतीही गुपिते नसावीत….
तुमची पार्टनर समाधानी आहे की नाही? अशाप्रकारे येईल आता ओळखता…
कोणत्याही नात्याची ताकद प्रेमावर नाही, तर समजूतदारपणा, विश्वास आणि भावनिक नात्यावर अवलंबून असते. अनेकदा, नात्यात असतानाही लोक आपल्या खऱ्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकत नाहीत….
रोज व्यायाम करूनही वजन कमी होत नाहीये? झिरो-साईझ फिगर मिळवण्यासाठी ‘या’ गोष्टी करा फॉलो…
लोक खूप जास्त व्यायाम करतात, तरीही त्यांचे वजन कमी होत नाही, असे अनेकदा दिसून येते. याची अनेक कारणे असू शकतात. तुम्हीसुद्धा या समस्येने त्रस्त आहात…
उन्हामुळे तुमचे केस चिकटत आहेत? अशाप्रकारे घ्या काळजी, होईल फायदा…
उन्हाळा सुरु झाला की उकाडा आणि घाम दोन्हीचा त्रास वाढतो. शरीर घामामुळे चिकट होतं. त्यामुळे दिवसातून २-३ वेळा आंघोळ करावीशी वाटते. पण इतकंच नाही, तर…
तुम्ही अमरनाथ यात्रेला जाण्याचा प्लॅन करताय? तर ‘या’ गाईडलाईन्स वाचा, प्रवास होईल आरामदायी…
सध्या अमरनाथ यात्रेची लगबग सुरु झाली आहे. बाबा बर्फानींना भेट देण्यासाठी केली जाणारी अमरनाथ यात्रा, हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थयात्रांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो…
ऑफिसमध्येच प्रेम अन् नंतर लग्न; जगभरातील ‘इतक्या’ टक्के लोकांना कामाच्या ठिकाणी मिळतोय जोडीदार
सध्याच्या स्पर्धेच्या युगात अनेकजण पैसे कमावण्यासाठी प्रयत्न करतात. त्यात आजकाल लोकांच्या आयुष्यातील मोठा भाग ऑफिसमध्येच जातो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकत्र काम केल्याने सहकाऱ्यांमधील मैत्री अधिक घट्ट…
रिकाम्या पोटी नारळपाणी पिणे असते फायद्याचे; मिळतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे…
उन्हाळ्याच्या दिवसात नारळपाणी हे सर्वात लोकप्रिय आरोग्यदायी पेयांपैकी एक मानले जाते. ते शरीराला त्वरित हायड्रेट करते आणि थंडावा देते. म्हणूनच फिटनेस आणि आरोग्य तज्ञ सकाळी…


