कॅटेगरी: ताज्या बातम्या
सिंधू पाणी करारावर पाकिस्तानने केली दया दाखवण्याची विनंती, भारताकडून मिळाले ‘हे’ उत्तर
नवी दिल्ली: पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध राजनैतिक कारवाई केली आणि सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने निलंबित केला. दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष आणि…
पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आता समुपदेशनाने; मंत्री पंकजा मुंडे यांचा ऐतिहासिक निर्णय
मुंबई: मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे व बदली पात्र कर्मचाऱ्यांची मर्यादित संख्या यामुळे राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा व बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पार…
भोर, खेडमध्ये अवकाळीचा हाहाकार, उन्हाळ्यात भीमा नदीला पूर
पुणे: जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाका दिला आहे. भोरमध्ये वादळी पावसाने आठवडे बाजार उद्ध्वस्त केला. त्यामुळे भाजीपाला भिजल्याने विक्रेत्यांचे नुकसान झाले. तसेच खेडच्या पश्चिम पट्ट्यात…
नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पबाधित ‘होम स्वीट होम’ अंतर्गत घरांना एक हजार रुपये मुद्रांक शुल्क
नागपूर: नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांना ‘होम स्वीट होम’ अंतर्गत मौजा पुनापूर येथे वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्टा दस्त नोंदणीसाठी एक हजार रुपये मुद्रांक शुल्क…
सार्वजनिक खासगी भागीदारीव्दारे आयटीआयमध्ये आधुनिकीकरण
मुंबई: राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) सार्वजनिक खासगी भागीदारीव्दारे अद्ययावतीकरण करण्याचे धोरण राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना…
शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करणारा खुल्लर समितीचा अहवाल स्वीकृत
मुंबई: शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रूटी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुकेश खुल्लर समितीचा वेतनत्रुटी व अन्य शिफारशींबाबतचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला. केंद्राच्या सातव्या…
बांधकाम क्षेत्रात ‘एम-सॅंड’चा वापर अनिवार्य करण्याचे धोरण निश्चित
मुंबई: नैसर्गिक वाळूच्या अती उत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा, तसेच बांधकाम क्षेत्राला पर्यायी व टिकाऊ साधन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यात कृत्रिम वाळू (एम-सॅंड)…
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना; समाज व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार
मुंबई: रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज (दि. १३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटेंच्या कारला अपघात, घाटात ट्रकने दिली धडक
अहिल्यानगर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात आमदार लहामटे थोडक्यात बचावले आहेत. लहामटे यांच्या…
विनाहेल्मेट लोक बिनधास्त गाडी चालवतात, पण ट्राफिक पोलीस कधीच चालान काढत नाही… नेमकं कारण काय?
नवी दिल्ली: रस्त्यावर वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही नियमांचे पालन केले नाही, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो….


