कॅटेगरी: मुंबई
राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा; सरकारकडून शासन निर्णय
मुंबई: राज्यातील मच्छिमार व मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे विविध पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारने…
मेट्रो तीनच्या अंतिम मार्गाचे ऑगस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यानच्या (9.77 किमी) सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र…
महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’ व ‘आदिशक्ती पुरस्कार’
मुंबई: महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कार योजना सुरु करण्यास मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. महिलांचे…
ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन अंतर्गत ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ
मुंबई: ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मिशन महाग्राम कार्यक्रमाला २०२९ पर्यंत मुदतवाढ देण्यास आज (दि. ६) मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ग्राम सामाजिक…
लाडक्या बहिणींचा अपेक्षाभंग; सरकारमधील मंत्र्यांमध्ये जुंपली !
मुंबई : महायुती सरकारची लोकप्रिय ठरलेली. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा लाभ २१०० रुपये देण्यास तिजोरीत पैसेच नाहीत. अर्थखात्यात शकुनी महाभाग बसल्याची जोरदार टीका सामाजिक न्यायमंत्री…
एसटी कर्मचाऱ्यांचे एप्रिलचे वेतन वेळेत होणार; सवलत मूल्याचे ४१६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी महामंडळाला अदा
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनाकरता राज्य सरकारने मार्च महिन्याचा सवलत मूल्यांचा ४१६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी अलीकडेच एसटी महामंडळाला अदा केला आहे. २…
सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना खाकी गणवेश; १ मे पासून अंमलबजावणी
मुंबई: राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास शासनाने मान्यता दिली. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो व नाव असणार आहे….
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना पन्नास लाखांचे अर्थसहाय्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २९) मंत्रिमंडळ बैठकीत केली. दहशतवादी…
अन्न व नागरी पुरवठा विभागातील विसंगत व कालबाह्य झालेले सर्व जुने आदेश तातडीने रद्द होणार
मुंबई: राज्यात धान खरेदी, भरडाई, साठवण व वाहतूक प्रक्रियेत होणारे शासनासह शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या प्रक्रियेत सुधारणा करुन घ्यावी. आदिवासी शेतकऱ्यांना आपले धान…
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
मुंबई: पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन क्षेत्रातील…


