Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: देश-विदेश

कॅटेगरी: देश-विदेश

‘हार्पी’च्या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये कहर, संरक्षण यंत्रणा केली उद्ध्वस्त, जाणून घ्या घातक ड्रोनबद्दल सर्वकाही….

‘हार्पी’च्या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये कहर, संरक्षण यंत्रणा केली उद्ध्वस्त, जाणून घ्या घातक ड्रोनबद्दल सर्वकाही….

नवी दिल्ली: गुरुवारी भारताने कराची आणि लाहोर सारख्या प्रमुख शहरांसह अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले. भारताने पाकिस्तानच्या ज्या भागात लक्ष्य केले आहे, तिथे इस्रायलकडून खरेदी…

संरक्षण मंत्री, माहिती मंत्री… त्यांच्या सापळ्यात अडकल्यानंतर सर्व पाकिस्तानी खरे बोलत आहेत; कोण आहेत टीव्ही अँकर यालदा हकीम? जाणून घ्या सविस्तर

संरक्षण मंत्री, माहिती मंत्री… त्यांच्या सापळ्यात अडकल्यानंतर सर्व पाकिस्तानी खरे बोलत आहेत; कोण आहेत टीव्ही अँकर यालदा हकीम? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. पाकिस्तानने स्वतःच मान्य केले आहे की, त्यांच्या देशात दहशतवादाची जोपासना केली जाते….

भारताला आणखी एक मोठे यश, पाकिस्तानचा सर्वात मोठा दहशतवादी रौफ अझहर ठार

भारताला आणखी एक मोठे यश, पाकिस्तानचा सर्वात मोठा दहशतवादी रौफ अझहर ठार

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूर नंतर भारताला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. कंधार आयसी-८१४ विमान अपहरण प्रकरणाचा सूत्रधार रौफ अझहर एका हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त…

सीमेवरच्या ‘या’ गावात रात्री लाईट लावली जाणार नाही, दररोज आठ तास ब्लॅकआउट असणार; जाणून घ्या हा निर्णय नेमका का घेण्यात आला?

सीमेवरच्या ‘या’ गावात रात्री लाईट लावली जाणार नाही, दररोज आठ तास ब्लॅकआउट असणार; जाणून घ्या हा निर्णय नेमका का घेण्यात आला?

नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर ऑपेरेशनद्वारे घेतला आहे. भारताच्या या कृतीमुळे शेजारील देश अस्वस्थ झाला आहे. अशा…

ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडून बुधवारी रात्री भारतातील ‘या’ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न

ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडून बुधवारी रात्री भारतातील ‘या’ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानचे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते आणि भारताने फक्त दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. पाकिस्तानी लष्करी…

आणखी एक ‘धमाका’; वेडापिसा झालेल्या पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला, त्यानंतर भारताने लाहोरमधील रडार सिस्टम केली उद्ध्वस्त

आणखी एक ‘धमाका’; वेडापिसा झालेल्या पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला, त्यानंतर भारताने लाहोरमधील रडार सिस्टम केली उद्ध्वस्त

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान वेडापिसा झाला आहे. बुधवारी रात्री त्यांनी भारतावर अयशस्वी हल्ले केले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने गुरुवारी पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला…

पाकिस्तानमध्ये सुसाईड ड्रोनने कसा केला कहर? दहशतवाद्यांचे अड्डे कसे नष्ट केले? जाणून घ्या सविस्तर

पाकिस्तानमध्ये सुसाईड ड्रोनने कसा केला कहर? दहशतवाद्यांचे अड्डे कसे नष्ट केले? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: मंगळवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारताने या हल्ल्याला…

पाकिस्तानात कुठे हल्ला केला हे सांगणाऱ्या कोण आहेत विंग कमांडर व्योमिका सिंग?

पाकिस्तानात कुठे हल्ला केला हे सांगणाऱ्या कोण आहेत विंग कमांडर व्योमिका सिंग?

नवी दिल्ली: आज (दि. ७) सकाळी लष्कराने ऑपरेशन सिंदूरबाबत पत्रकार परिषद घेतली. तेव्हा दोन महिला अधिकाऱ्यांनी सर्वात जास्त लक्ष वेधले, त्यापैकी एक विंग कमांडर व्योमिका…

स्वतःसह पतीही आर्मीत ऑफिसर, ‘ऑपरेशन सिंदूर’ची संपूर्ण कहाणी सांगणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी कोण आहेत? जाणून घ्या सविस्तर

स्वतःसह पतीही आर्मीत ऑफिसर, ‘ऑपरेशन सिंदूर’ची संपूर्ण कहाणी सांगणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी कोण आहेत? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमधील ९ ठिकाणी हल्ला केला आहे. यामुळे पाकिस्तानचा अहंकार गळून पडला आहे. भारताने पत्रकार परिषदेद्वारे हल्ल्याची माहिती दिली….

ऑपरेशन सिंदूर: भारताने लष्कर-ए-तोयबाचे कंबरडे मोडले, दोन टॉप दहशतवादी ठार

ऑपरेशन सिंदूर: भारताने लष्कर-ए-तोयबाचे कंबरडे मोडले, दोन टॉप दहशतवादी ठार

नवी दिल्ली: पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताने दहशतवादाच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करून योग्य उत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तानमध्ये १०० किमी आत…

error: Content is protected !!