Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: राजकारण

कॅटेगरी: राजकारण

बुलढाण्यात मतदार यादीत 4000 बोगस नावे? आमदार संजय गायकवाडांचा गंभीर आरोप

बुलढाण्यात मतदार यादीत 4000 बोगस नावे? आमदार संजय गायकवाडांचा गंभीर आरोप

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मतदार यादीत तब्बल एक लाखांहून अधिक बोगस मतदारांची नावे असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. मृत व्यक्ती…

Sharad Pawar यांनी पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची घेतली भेट; मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन

Sharad Pawar यांनी पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची घेतली भेट; मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन

जेजुरी: पुरंदरमधील विमानतळ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची शरद पवार यांनी भेट घेतली. विमानतळासाठी जमीन मोजणीला शेतकऱ्यांनी परवानगी दिली आहे, भूसंपादनाला नाही. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री…

पाबळ गटात कोण? राष्ट्रवादी, भाजपसह सर्वच पक्षांमध्ये चलबिचल; प्रफुल्ल शिवले यांच्या एन्ट्रीने राजकारण निघाले ढवळून

पाबळ गटात कोण? राष्ट्रवादी, भाजपसह सर्वच पक्षांमध्ये चलबिचल; प्रफुल्ल शिवले यांच्या एन्ट्रीने राजकारण निघाले ढवळून

शिरूर: जवळपास तीन वर्षे उशिरा जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकीत पाबळ गट सर्वसाधारण गटासाठी खुला आल्याने सर्वपक्षीय इच्छुकांची यादी मोठी वाढली आहे. गेले दोन महिने…

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; एसटी बँकेच्या कार्यालयात राडा

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; एसटी बँकेच्या कार्यालयात राडा

मुंबई: एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा राडा झाल्याची माहिती समोर आहे. वकील गुणरत्न सदावर्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला…

सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील 53 हजार शेतकऱ्यांचे नुकसान; 22 हजार हेक्टरवरील पिकांना फटका

सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील 53 हजार शेतकऱ्यांचे नुकसान; 22 हजार हेक्टरवरील पिकांना फटका

पुणे: जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १० तालुक्यांमधील सुमारे २२ हजार हेक्टरवरील पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. एकूण ७८१ गावांमधील तब्बल ५३ हजार शेतकऱ्यांना याचा…

भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश; पुण्यातील जागा हडपल्याचा गुन्हा असलेलयास्वाती पाचुंदकर पतीसह भाजपमध्ये

भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश; पुण्यातील जागा हडपल्याचा गुन्हा असलेलयास्वाती पाचुंदकर पतीसह भाजपमध्ये

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात जोरदार पक्षप्रवेश सुरू असून, मंगळवारी (१४ ऑक्टोबर) मुंबईतील पक्ष कार्यालयात विविध पक्षांतील नेते आणि…

ठाकरे बंधूंसह मविआ नेते पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार; पण शरद पवार अनुपस्थित, नेमकं कारण काय?

ठाकरे बंधूंसह मविआ नेते पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार; पण शरद पवार अनुपस्थित, नेमकं कारण काय?

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर सतत प्रश्न उपस्थित होत आहेत. मंगळवारी (१४ ऑक्टोबर) शरद…

Ajit Pawar : ‘एखाद्या समुदायाबद्दल काय बोलतोस…; अजित पवारांनी संग्राम जगतापांना सुनावलं

Ajit Pawar : ‘एखाद्या समुदायाबद्दल काय बोलतोस…; अजित पवारांनी संग्राम जगतापांना सुनावलं

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत आमदार-खासदारांसह लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. या बैठकीत उपमुख्यमंत्री व पक्षप्रमुख अजित पवार यांनी मार्गदर्शन…

मोठी बातमी..! मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडलं; इंद्रनील नाईक नवे पालकमंत्री, नेमकं काय घडलं?

मोठी बातमी..! मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडलं; इंद्रनील नाईक नवे पालकमंत्री, नेमकं काय घडलं?

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदात मोठा बदल झाला आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तब्येतीच्या कारणास्तव हे पद सोडले असून, आता राज्यमंत्री इंद्रनील नाईक…

गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे हृदयविकाराने निधन, जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे हृदयविकाराने निधन, जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

Ravi Naik Passes Away : गोव्याचे दोनवेळा मुख्यमंत्री आणि सध्या कृषिमंत्री असलेले वयोवृद्ध राजकारणी रवी सीताराम नाईक यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने…

error: Content is protected !!