महिना: एफ वाय
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे अनुदान वाढवण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत
मुंबई: राज्य शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान 14,433 ते कमाल 75,000 रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. वन विभागाच्या योजनेत तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात…
कृत्रिम व फेक पनीर विक्री विरोधात कडक कारवाई करणार: उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : फेक पनीर किंवा कृत्रिम पनीर हे निश्चितच नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. हे पनीर विक्री करीत असलेल्या विक्रेते व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल….
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार घेणार शाळांचा आढावा; शाळा भेट उपक्रमाची रूपरेषा जाहीर
पुणे: शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शाळांना भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व…
छत्रपती संभाजीनगरमधील अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या पीडित कुटुंबांना आर्थिक मदत; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर: ऊसतोड आणि ऊस वाहतूक करताना कामगारांचा अपघात झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास कामगारांच्या कुटुंबास गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह योजनेमार्फत आर्थिक मदत…
राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत (एमपीएससी) १ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा गट-अ व गट-ब परीक्षेचा निकाल बुधवारी…
एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याचे शासनाचे नियोजन
मुंबई: राज्यात एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याबाबत राज्य शासनाचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषदेमध्ये सदस्य मिलिंद नार्वेकर…
पीएमआरडीए आयुक्तांनी केली हवेली तालुक्यातील विकासकामांची पाहणी
पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) चे आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे यांनी आज (दि. १२) सकाळी हवेली तालुक्यात पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू…
जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आवाहन
मुंबई: राज्यातील जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये केले. सदस्य शशिकांत शिंदे यांनी टोरेस घोटाळा…
प्रशासकीय कामकाजात ई-ऑफिस प्रणाली बंधनकारक: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
मुंबई: राज्यातील शासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख, गतिशील आणि पारदर्शक होण्यासाठी १ जानेवारी २०२५ पासून ई-ऑफिस प्रणालीद्वारे कामकाज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील जिल्हा परिषद,…
‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका…’, जयंत पाटील यांच्या वक्त्यव्याने एकच चर्चा
मुंबई: बुधवारी (दि. १२) मुबंईत शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन झाले. यासाठी आझाद मैदानात हजारो शेतकरी आपल्या कुटुंबासह दाखल झाले आहेत. कोल्हापूर आणि सांगलीसह बारा जिल्ह्यातील शेतकरी…


