कॅटेगरी: ताज्या बातम्या
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी विमान अपघातात मृत्यू, ते लंडनला का जात होते? जाणून घ्या सविस्तर
अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब भाजप प्रभारी विजय रुपाणी यांचे निधन झाले. यामुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ…
अहमदाबाद विमान अपघातात खासदार सुनील तटकरे यांच्या कुटुंबियांसह माजी मुख्यमंत्री मृत्युमुखी
अहमदाबाद: एअर इंडियाच्या AI171 या प्रवासी विमानाचा आज दुपारी एक वाजून ३८ मिनिटांनी गुजरातच्या अहमदाबाद शहरात भीषण अपघात झाला. अहमदाबादहून लंडनकडे निघालेलं हे विमान टेक…
अहमदाबाद विमान अपघातादरम्यान पायलटने Mayday का म्हटले? काय आहे या कोडवर्डचा अर्थ…जाणून घ्या सविस्तर
अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबाद येथून आज (दि. १२) दुपारी एअर इंडियाचे विमान कोसळल्याची दुःखद बातमी आली. हे विमानाने लंडनसाठी उड्डाण केले होते, परंतु ते कोसळले. घटनास्थळी…
1988 मध्येही अहमदाबाद येथे कोसळले होते बोईंगचे प्रवासी विमान, त्यात 133 जणांचा झाला होता मृत्यू; पुण्यातील ‘या’ दोन ठिकाणी झाला होता अपघात
महाराष्ट्र जागरण डेस्क: गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते आणि हे प्रवासी…
विमानाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर यापूर्वीही सापडले होते वादात; नेमकं कारण काय….जाणून घ्या सविस्तर
अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला एक दुर्दैवी अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानी परिसरात हा दुर्दैवी अपघात घडला. एअर इंडियाने सांगितले की, अहमदाबादहून गॅटविक,…
अहमदाबादमध्ये मोठा अपघात, 242 प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले
अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. मेघनानी नगर भागात एअर इंडियाचे विमान कोसळले. विमानात २४२ प्रवासी होते. अपघातानंतर आकाशात धुराचे मोठे ढग…
ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागणार? देवेंद्र फडणवीसांनी गेम फिरवला, राज ठाकरेंसोबत ताज लँड्स हॉटेलमध्ये भेट!
मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या…
ठाकरेंच्या पक्षातील गळती थांबेना; सोलापुरातील माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश
सोलापूर : उद्धव ठाकरेंच्या पक्षातील गळती सुरूच आहे. सोलापूर मधील करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत एकनाथ शिंदेच धनुष्यबाण…
पेरण्यांची घाई नको, पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस; कृषि विभागाने शेतकऱ्यांना केले आवाहन
मुंबई: राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषि विभागाने केले…
कर्जरोखे घेणारी देशातील पहिली महापालिका ! पिंपरी-चिंचवड महापालिकेचे लिस्टिंग
पिंपरी: देश विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सातत्याने राहिला आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक…


