Today मंगळवार, 26th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: ताज्या बातम्या

कॅटेगरी: ताज्या बातम्या

‘माझं कुटुंब नैराश्यात, घरात वाईट प्रसंग घडल्यास’… वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाणांचा पत्रातून इशारा

‘माझं कुटुंब नैराश्यात, घरात वाईट प्रसंग घडल्यास’… वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाणांचा पत्रातून इशारा

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंशिकांत चव्हाण यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यानंतर पुणे शहरातील खडक पोलीस…

पत्नी आणि मुलगी गावी गेले असताना पोलिसाने केला आयुष्याचा शेवट; पुणे पोलीस दलात खळबळ

पत्नी आणि मुलगी गावी गेले असताना पोलिसाने केला आयुष्याचा शेवट; पुणे पोलीस दलात खळबळ

पुणे: पुण्यातील एका पोलिसाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे….

‘या’ राशींसाठी आजचा दिवस चांगला; जाणून घ्या राशिभविष्य सविस्तर

‘या’ राशींसाठी आजचा दिवस चांगला; जाणून घ्या राशिभविष्य सविस्तर

मेष : व्यवसायात वृद्धी झाल्याने आर्थिक स्थिती उत्तम राहील. वृषभ : सततच्या दगदगीमुळे आरोग्य बिघडेल. मिथुन : ग्रहमान सुधारल्याने उत्तम दिवस राहील. कर्क : मित्रमैत्रिणींबरोबर…

दुष्काळाने विचारसरणी बदलली! 12 गावांनी स्वतःहून निर्माण केले 3000 एकर जंगल, कायम कोरड्या असलेल्या 50 विहिरी आणि 12 तलावांमध्ये पाणी आले परत

दुष्काळाने विचारसरणी बदलली! 12 गावांनी स्वतःहून निर्माण केले 3000 एकर जंगल, कायम कोरड्या असलेल्या 50 विहिरी आणि 12 तलावांमध्ये पाणी आले परत

महाराष्ट्र जागरण डेस्क: हवामान बदलाच्या झळा सोसणाऱ्या जगासमोर कर्नाटकातील तीन जिल्हे एक उदाहरण म्हणून उदयास आले आहेत. या जिल्ह्यांतील १२ गावे एकेकाळी दुष्काळाच्या विळख्यात होती,…

वीज कपातीमुळे त्रस्त झालेल्या एका तरुणाने तयार केली एक अनोखी पवनचक्की; तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता… किंमत आहे स्मार्टफोनइतकीच

वीज कपातीमुळे त्रस्त झालेल्या एका तरुणाने तयार केली एक अनोखी पवनचक्की; तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता… किंमत आहे स्मार्टफोनइतकीच

नवी दिल्ली: भारत सतत स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करत आहे. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेच्या अनेक नवीन प्रकल्पांवर काम सुरू आहे. तथापि, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे…

विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळण्याचा मार्ग मोकळा

विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळण्याचा मार्ग मोकळा

पुणे : नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक मिळावे, यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू असताना राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती)…

मोझे कॉलेज गैरप्रकारप्रकरणी डॉ. वायदंडे यांची समिती; लवकरच वस्तुस्थितीसमोर येणार

मोझे कॉलेज गैरप्रकारप्रकरणी डॉ. वायदंडे यांची समिती; लवकरच वस्तुस्थितीसमोर येणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये झालेल्या गैरप्रकाराची गंभीर दखल घेत त्याच्या चौकशीसाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ….

सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीजवळ ट्रॅव्हल्स खड्ड्यात झाली पलटी; 30 प्रवासी जखमी, 20 जणांची प्रकृती गंभीर

सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीजवळ ट्रॅव्हल्स खड्ड्यात झाली पलटी; 30 प्रवासी जखमी, 20 जणांची प्रकृती गंभीर

सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गांवर असलेल्या आढेगाव शिवारात खाजगी गाडीच्या बस चालकाला झोप लागल्याने बस खड्ड्यात पलटी झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि.५) पहाटे चार वाजण्याच्या…

एसटी कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन वेळेत; सवलत मूल्याची 374 कोटी रक्कम अदा

एसटी कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन वेळेत; सवलत मूल्याची 374 कोटी रक्कम अदा

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या मे महिन्याच्या वेतनाकरिता राज्य सरकारने एप्रिल महिन्याचे सवलत मूल्याचे ३७४ कोटी ०९ लाख १९ हजार ७९२ इतकी रक्कम रोखीने प्रदान करण्यास…

देशात दोन टप्प्यांत जातनिहाय जनगणना; महाराष्ट्रात १ मार्च २०२७ पासून सुरुवात होणार

देशात दोन टप्प्यांत जातनिहाय जनगणना; महाराष्ट्रात १ मार्च २०२७ पासून सुरुवात होणार

नवी दिल्ली: देशात जनगणना दोन टप्प्यांत होणार आहे. ही जातनिहाय जनगणना असेल. १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात लडाख व जम्मू-काश्मीर हे केंद्रशासित…

error: Content is protected !!