कॅटेगरी: ताज्या बातम्या
स्वतःसह पतीही आर्मीत ऑफिसर, ‘ऑपरेशन सिंदूर’ची संपूर्ण कहाणी सांगणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी कोण आहेत? जाणून घ्या सविस्तर
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमधील ९ ठिकाणी हल्ला केला आहे. यामुळे पाकिस्तानचा अहंकार गळून पडला आहे. भारताने पत्रकार परिषदेद्वारे हल्ल्याची माहिती दिली….
पाकिस्तानवरील ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण आणि बँकिंग शेअर्समध्ये तेजी, निफ्टी आणि सेन्सेक्सची स्थिती काय? जाणून घ्या सविस्तर
मुंबई: भारताने पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर बुधवारी भारतीय शेअर बाजार फ्लॅट ते निगेटिव्ह लेव्हलवर उघडला. बीएसई बेंचमार्क सेन्सेक्स ७७.३२ अंकांनी किंवा ०.०९% ने घसरून…
ऑपरेशन सिंदूर: भारताने लष्कर-ए-तोयबाचे कंबरडे मोडले, दोन टॉप दहशतवादी ठार
नवी दिल्ली: पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताने दहशतवादाच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करून योग्य उत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तानमध्ये १०० किमी आत…
पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव का देण्यात आले? पहलगाम हल्ल्याशी आहे विशेष संबंध
नवी दिल्ली: काश्मीर (पीओके) मधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हवाई हल्ले केले. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात…
भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी वापरलेले ‘स्कॅल्प’ क्षेपणास्त्र किती शक्तिशाली? राफेलमधून आले डागण्यात; जाणून घ्या सविस्तर
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर १५ दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. मंगळवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. भारताने…
पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; भारताचा पाकिस्तानवर हवाई हल्ला, 9 ठिकाणी डागली क्षेपणास्त्रे
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला आहे. पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर…
महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’ व ‘आदिशक्ती पुरस्कार’
मुंबई: महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कार योजना सुरु करण्यास मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. महिलांचे…
ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन अंतर्गत ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ
मुंबई: ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मिशन महाग्राम कार्यक्रमाला २०२९ पर्यंत मुदतवाढ देण्यास आज (दि. ६) मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ग्राम सामाजिक…
अहिल्यानगरमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करणार
अहिल्यानगर: जिल्ह्यामध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि या महाविद्यालयास संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास आज (दि. ६) मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता…
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२५ साठी प्राधिकरणाचा अध्यादेश
नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याच्या अध्यादेशास आज (दि. ६) झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्राचीन शास्त्रांनुसार…


