कॅटेगरी: ताज्या बातम्या
पुण्यातील ‘या’ माणसाने लावलं तगडं डोकं, पेन्शन फंड NPS मध्ये हस्तांतरित करत वाचवला १० लाख रुपयांचा कर
पुणे: आयकर भरणे हे साधारणपणे प्रत्येकासाठी अनिवार्य असते. तुम्ही शून्य उत्पन्न कर देखील भरू शकता. सरकारने घालून दिलेल्या नियम आणि शर्तींनुसार, जर तुम्ही कर कक्षेत…
25 मे रोजी ‘महाभारता’सारखे युद्ध होणार … नऊ महिन्यांपूर्वीच ‘या’ ज्योतिषाने केली होती युद्धाची भविष्यवाणी
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील सध्याचा तणाव पुढील १५ दिवसांत गंभीर वळण घेईल का? हा ज्योतिषी स्वामी योगेश्वरानंद गिरी यांचा तर असा दावा आहे. आश्चर्याची…
मोठी बातमी! लढाऊ विमान घेऊन सीमेत घुसलेल्या पाकिस्तानी पायलटला भारताने पकडले
नवी दिल्ली: पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले आणि सर्व हल्ले हाणून…
‘हार्पी’च्या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये कहर, संरक्षण यंत्रणा केली उद्ध्वस्त, जाणून घ्या घातक ड्रोनबद्दल सर्वकाही….
नवी दिल्ली: गुरुवारी भारताने कराची आणि लाहोर सारख्या प्रमुख शहरांसह अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले. भारताने पाकिस्तानच्या ज्या भागात लक्ष्य केले आहे, तिथे इस्रायलकडून खरेदी…
संरक्षण मंत्री, माहिती मंत्री… त्यांच्या सापळ्यात अडकल्यानंतर सर्व पाकिस्तानी खरे बोलत आहेत; कोण आहेत टीव्ही अँकर यालदा हकीम? जाणून घ्या सविस्तर
नवी दिल्ली: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. पाकिस्तानने स्वतःच मान्य केले आहे की, त्यांच्या देशात दहशतवादाची जोपासना केली जाते….
भारताला आणखी एक मोठे यश, पाकिस्तानचा सर्वात मोठा दहशतवादी रौफ अझहर ठार
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूर नंतर भारताला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. कंधार आयसी-८१४ विमान अपहरण प्रकरणाचा सूत्रधार रौफ अझहर एका हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त…
सीमेवरच्या ‘या’ गावात रात्री लाईट लावली जाणार नाही, दररोज आठ तास ब्लॅकआउट असणार; जाणून घ्या हा निर्णय नेमका का घेण्यात आला?
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर ऑपेरेशनद्वारे घेतला आहे. भारताच्या या कृतीमुळे शेजारील देश अस्वस्थ झाला आहे. अशा…
ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडून बुधवारी रात्री भारतातील ‘या’ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानचे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते आणि भारताने फक्त दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. पाकिस्तानी लष्करी…
आणखी एक ‘धमाका’; वेडापिसा झालेल्या पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला, त्यानंतर भारताने लाहोरमधील रडार सिस्टम केली उद्ध्वस्त
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान वेडापिसा झाला आहे. बुधवारी रात्री त्यांनी भारतावर अयशस्वी हल्ले केले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने गुरुवारी पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला…
मोठी बातमी! रोहित शर्मा कसोटीमधून निवृत्त; एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार
मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा दिग्गज सलामीवीर आणि दोन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार असलेल्या रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली…


