Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: राजकारण

कॅटेगरी: राजकारण

कोल्हापूरात काँग्रेसला जबर धक्का; भाजपनं बडा नेता फोडला, चंदगडच्या राजकारणात खळबळ

कोल्हापूरात काँग्रेसला जबर धक्का; भाजपनं बडा नेता फोडला, चंदगडच्या राजकारणात खळबळ

कोल्हापूर : जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. काँग्रेसला जबर धक्का देत विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस…

Mumbai Morcha : मनसे-महाविकास आघाडीच्या सुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही सूर; मंत्र्यांचं मोठं विधान

Mumbai Morcha : मनसे-महाविकास आघाडीच्या सुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही सूर; मंत्र्यांचं मोठं विधान

मुंबई : निवडणूक आयोगाविरोधातील महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या ‘सत्याचा मोर्चा’आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. मुंबईत आज…

Mumbai Morcha : परवानगी नसली तरीही मोर्चा होणार; ठाकरेंकडून एल्गार, राज ठाकरे ट्रेनने पोहोचणार; यांची भाषणं होणार?

Mumbai Morcha : परवानगी नसली तरीही मोर्चा होणार; ठाकरेंकडून एल्गार, राज ठाकरे ट्रेनने पोहोचणार; यांची भाषणं होणार?

मुंबई : मतदारयादीतील घोळ, कथित मतचोरी आणि निवडणूक आयोगाच्या बेजबाबदार कारभाराविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे आज (१ नोव्हेंबर २०२५) मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढणार आहेत. उच्च…

Ajit Pawar : निवडणुकीच्या तोंडावरअजित पवारांना मोठा धक्का; तब्बल ४३ पदाधिकाऱ्यांचा एकाचवेळी राजीनामा

Ajit Pawar : निवडणुकीच्या तोंडावरअजित पवारांना मोठा धक्का; तब्बल ४३ पदाधिकाऱ्यांचा एकाचवेळी राजीनामा

Maharashtra Local Body Election News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात मोठा झटका बसला आहे. जिल्हा…

“आम्हाला निवडून यायचे होते म्हणून…”, शेतकरी कर्जमाफीबाबत अजित पवारांचे वक्तव्य चर्चेत

“आम्हाला निवडून यायचे होते म्हणून…”, शेतकरी कर्जमाफीबाबत अजित पवारांचे वक्तव्य चर्चेत

Ajit Pawar Farmer Loan Waiver Statement: प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि कर्जमाफीसाठी आंदोलन झाले…

रुपाली ठोंबरेंचं मोठं वक्तव्य! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्याच्या तयारीत, पोलीसांसह सरकारचं काम समोर आणण्याचा इशारा

रुपाली ठोंबरेंचं मोठं वक्तव्य! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्याच्या तयारीत, पोलीसांसह सरकारचं काम समोर आणण्याचा इशारा

Rupali Thombre: पुण्यातून अत्यंत महत्वाची राजकीय घडामोड समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी राष्ट्रवादी…

‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’; आजारी संजय राऊत यांच्या प्रकृती अस्वास्थ्यावर सुषमा अंधारेंची भावूक पोस्ट

‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’; आजारी संजय राऊत यांच्या प्रकृती अस्वास्थ्यावर सुषमा अंधारेंची भावूक पोस्ट

Sushma Andhare’s Post for Sanjay Raut: संजय राऊत यांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे पुढचे दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याची माहिती दिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान,…

PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘उत्तम आरोग्यासाठी…’

PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘उत्तम आरोग्यासाठी…’

PM Narendra Modi on Sanjay Raut: शिवसेना (ठाकरे) पक्षाची मुलुख मैदान तोफ समजले जाणारे खासदार संजय राऊत हे दोन महिने आता शांत राहणार आहेत. रोज…

“शेतकऱ्यांना न झुलवता कर्जमुक्त करा”; उद्धव ठाकरे आक्रमक, पत्राद्वारे सरकारला विचारले ‘हे’ पाच महत्वाचे सवाल

“शेतकऱ्यांना न झुलवता कर्जमुक्त करा”; उद्धव ठाकरे आक्रमक, पत्राद्वारे सरकारला विचारले ‘हे’ पाच महत्वाचे सवाल

Uddhav Thackeray On Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यासह काही शेतकरी नेत्यांनी नागपूरमध्ये मोठं आंदोलन केलं. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी…

‘मुंबईत असतो तर, जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो’; केसरकर यांची पहिली प्रतिक्रिया

‘मुंबईत असतो तर, जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो’; केसरकर यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: पवई परिसरात गुरुवारी लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. आर.ए. स्टुडिओमध्ये स्वत:ला फिल्ममेकर म्हणवणाऱ्या रोहित आर्य या व्यक्तीनं 17 लहान मुलांसह 20…

error: Content is protected !!