Today बुधवार, 16th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

टॅग: महाराष्ट्र सरकार

टॅग: महाराष्ट्र सरकार

खुशखबर! लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, आता E-KYC शिवाय थेट खात्यात येणार निधी

खुशखबर! लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, आता E-KYC शिवाय थेट खात्यात येणार निधी

Ladki Bahin Scheme: लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेतील ई-KYC अनिवार्यता तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे…

चिंताजनक! महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना बसला

चिंताजनक! महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना बसला

पुणे : राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण ६८ लाख १३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात सुमारे ७ लाख हेक्टर क्षेत्र शासन…

सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील 53 हजार शेतकऱ्यांचे नुकसान; 22 हजार हेक्टरवरील पिकांना फटका

सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील 53 हजार शेतकऱ्यांचे नुकसान; 22 हजार हेक्टरवरील पिकांना फटका

पुणे: जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १० तालुक्यांमधील सुमारे २२ हजार हेक्टरवरील पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. एकूण ७८१ गावांमधील तब्बल ५३ हजार शेतकऱ्यांना याचा…

Farm Loan Recovery: पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! एक वर्षासाठी कर्जवसुली स्थगित

Farm Loan Recovery: पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! एक वर्षासाठी कर्जवसुली स्थगित

Farm Loan Recovery Suspended: महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने ३४ जिल्ह्यांतील ३४७ तालुक्यांमध्ये बाधित…

बळीराजाची चेष्टा! 2 लाखांचे नुकसान, शासनाकडून 2,500 रुपये अतिवृष्टीची मदत; शेतकऱ्याला मोबाईलवर आला मेसेज

बळीराजाची चेष्टा! 2 लाखांचे नुकसान, शासनाकडून 2,500 रुपये अतिवृष्टीची मदत; शेतकऱ्याला मोबाईलवर आला मेसेज

पुणे: राज्यात गेल्या महिन्यात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आला होता. या पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांची पिके…

error: Content is protected !!