Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

टॅग: farmer

टॅग: farmer

ओतूर येथे बिबट्याचा थरार! शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या तत्परतेने बचाव

ओतूर येथे बिबट्याचा थरार! शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या तत्परतेने बचाव

ओतूर: जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे बुधवार दि. 3 डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास अमीर घाट परिसरात प्रगतशील शेतकरी सोमनाथ किसन ठिकेकर (वय 52) यांच्यावर…

अमित देशमुखांच्या साखर कारखान्याबाहेर राडा; शेतकऱ्यांचा संयम तुटला, गेट तोडून कारखान्यात घुसले

अमित देशमुखांच्या साखर कारखान्याबाहेर राडा; शेतकऱ्यांचा संयम तुटला, गेट तोडून कारखान्यात घुसले

परभणी: जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील व्टेंन्टीवन शुगर या कारखान्यावर बेमुदत धरणे आंदोलनास कारखाना प्रशासन जुमानत नसल्याचे पाहून आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे गेट तोडून आत प्रवेश केला….

जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू; काठावर आढळले मुलांचे बूट-चप्पल

जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू; काठावर आढळले मुलांचे बूट-चप्पल

जुन्नर: जुन्नरमधील जुन्या बसस्थानकासमोर असलेल्या इदगाह मैदानाच्या परिसरातील शेततळ्याजवळ खेळण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिण-भावंडांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आफान अफसर इनामदार (वय…

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ

मुंबई : “केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हफ्त्याचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र…

पुरंदर विमानतळासाठी संमतीने भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना मिळतील एकरी 1 कोटी आणि ‘हे’ फायदे मिळणार

पुरंदर विमानतळासाठी संमतीने भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना मिळतील एकरी 1 कोटी आणि ‘हे’ फायदे मिळणार

पुरंदर: छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी होणाऱ्या भूसंपादनात शेतकऱ्यांना प्रतिएकर एक कोटी रुपये मोबदला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने राज्य सरकारकडे मांडला आहे. तसेच जमिनीवरील घर, गोठा,…

“शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असं तुम्हाला वाटतं?”; प्रकाश आंबेडकरांचा अजित पवार यांना सवाल

“शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असं तुम्हाला वाटतं?”; प्रकाश आंबेडकरांचा अजित पवार यांना सवाल

Prakash Ambedkar News: शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सध्या राज्यात चर्चेत आला आहे. कर्जमाफीसाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांनी नागपुरात आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर विरोधक सत्ताधाऱ्यांवर चांगलेच आक्रमक झाल्याच पहायला…

मनोज जरांगे पाटील तातडीने नागपूरला रवाना; बच्चू कडूंनी सांगितली शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा

मनोज जरांगे पाटील तातडीने नागपूरला रवाना; बच्चू कडूंनी सांगितली शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा

जालना: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारला इशारा दिला आहे. तसेच, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, अतिवृष्टीचे अनुदान…

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये घोटाळा? महासचिव नामदेव शिरगावकर विरोधात गुन्हा दाखल

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये घोटाळा? महासचिव नामदेव शिरगावकर विरोधात गुन्हा दाखल

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून अखेर पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला. सहायक पोलिस आयुक्त विवेक…

चिंताजनक! महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना बसला

चिंताजनक! महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना बसला

पुणे : राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण ६८ लाख १३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात सुमारे ७ लाख हेक्टर क्षेत्र शासन…

सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील 53 हजार शेतकऱ्यांचे नुकसान; 22 हजार हेक्टरवरील पिकांना फटका

सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील 53 हजार शेतकऱ्यांचे नुकसान; 22 हजार हेक्टरवरील पिकांना फटका

पुणे: जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १० तालुक्यांमधील सुमारे २२ हजार हेक्टरवरील पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. एकूण ७८१ गावांमधील तब्बल ५३ हजार शेतकऱ्यांना याचा…

error: Content is protected !!