कॅटेगरी: मुंबई
गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य: मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई: मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य…
माहित नाही त्यांच्याकडे कोणता बॉम्ब आहे ? नाना पटोलेंच्या हनीट्रॅपच्या आरोपाला मुख्यमंत्री फडणवीसांचे उत्तर
मुंबई: राज्यात कथित हनीट्रॅप रॅकेटवरून राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत कोणतीही तक्रार सरकारकडे आलेली नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. हनीट्रॅपबाबत…
मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शप) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना गुरुवारी पोलिसांनी ताब्यात…
पुनर्विकास योजनेतील खोल्या दहशतीने विक्री प्रकरणी ‘आयपीएस’ अधिकाऱ्यामार्फत चौकशी
मुंबई: विलेपार्ले (पश्चिम) येथील प्रेमनगर गृहनिर्माण संस्था, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत गरीब झोपडीधारकांच्या खोल्या धमकावून, दबाव टाकून परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणाची भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत…
‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करणार: पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीत महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही. राज्यामध्ये अपूर्ण असलेल्या तसेच सुधारित…
आता महाराष्ट्रात सर्वांत स्वस्त वीज मिळणार
मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर लवकरच देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी असतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. सध्या महाराष्ट्रात…
राज्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणणार: रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले
मुंबई: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये ग्रामीण भागात विकासाची कामे करण्यात येतात. यामध्ये जास्तीत जास्त निधी हा राज्यात आणण्यात येईल, अशी…
राज्यात चार नवीन कर्करोग रुग्णालयांची निर्मिती; कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी राज्यात विशेष मोहीम राबविणार
मुंबई: राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून चार नवीन कर्करोग रुग्णालय निर्माण करण्यात येणार आहे. ही रुग्णालये पुणे, मुंबई, नागपूर व नाशिक येथे असतील. रुग्णालय निर्मितीसाठी…
दावोस येथील उद्योगांच्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी करण्यात राज्य प्रथम: उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई: दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या करारांची अंमलबजावणी करण्यामध्ये देशात महाराष्ट्र पहिले राज्य आहे. यावर्षी दावोस येथे १५ लाख ७४ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य…
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्येनुसार शिक्षक मिळणार
मुंबई: राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अर्धा तास चर्चेच्या उत्तरादरम्यान सांगितले. याबाबत…


