कॅटेगरी: मुंबई
सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्रस्ताव सादर करावा; सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश
सातारा : सातारा जिल्ह्यातील मायणी (ता. खटाव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या प्रशस्त स्मारकाच्या निर्मितीसाठी जलसंपदा विभागाकडील जमीन ताब्यात घेण्यासाठी…
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणात सहभाग वाढविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा: माणिकराव कोकाटे
मुंबई: अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील सहभाग वाढवण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री माणिकराव…
शेतकरी हित लक्षात घेऊन पाणंद रस्त्यांसाठी धोरण तयार होणार
मुंबई : प्रत्येक शेताला रस्ता मिळाला पाहिजे, ही राज्य शासनाची भूमिका आहे. यानुसार पाणंद रस्ते तयार करण्याबाबत तयार करण्यात आलेल्या समितीच्या पहिल्या बैठकीत याबाबत सविस्तर…
मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका; 17 वर्षांनंतर निकाल जाहीर
मुंबई: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात…
मोदींवर कारवाईसाठी हायकोर्टात जाणार : चव्हाण ; आचारसंहिता भंग प्रकरणी दाद मागणार
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले, पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली आहे. आचारसंहितेचा…
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल; माजी खा. प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहितसह सातजण आरोपी
मुंबई: मालेगावमध्ये २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यावर गुरुवारी विशेष एनआयए न्यायालय निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)…
मृद व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गती द्यावी: मंत्री संजय राठोड
मुंबई: मृद व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गती द्यावी असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते….
कोकाटेंच्या राजीनाम्याचे कानउघाडणीवर निभावले; कारवाईबाबत अजितदादांकडून सस्पेन्स कायम
मुंबई: वादग्रस्त वक्तव्य आणि विधिमंडळात रमी खेळण्याच्या प्रकरणामुळे विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी कडक शब्दांत कानउघडणी केली….
सरकारच्या चांगल्या कामगिरीवर बोळा फिरवू नका, तोंडाला आवर घाला! वादग्रस्त व बेताल मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी
मुंबई: राज्यातील जनतेने महायुतीला मोठे बहुमत दिले आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याची आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे. राज्य सरकार चांगले निर्णय घेत असताना काही मंत्री नाहक…
भारतरत्न डॉ. एम.एस.स्वामिनाथन यांचा जन्मदिवस राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा होणार
मुंबई: हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या औचित्याने निमित्त जन्मदिवस ७ ऑगस्ट हा दरवर्षी…


