Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: महाराष्ट्र

कॅटेगरी: महाराष्ट्र

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनियमितता प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनियमितता प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही

मुंबई: अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनियमिततेच्या प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची प्रक्रिया राबविण्यात…

चंद्रपूर जिल्ह्यातील 14 गावे महाराष्ट्रात समाविष्ट होणार

चंद्रपूर जिल्ह्यातील 14 गावे महाराष्ट्रात समाविष्ट होणार

चंद्रपूर : जिवती तालुक्यातील १४ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले असून त्यानुसार लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे….

राज्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणणार: रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

राज्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणणार: रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

मुंबई: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये ग्रामीण भागात विकासाची कामे करण्यात येतात. यामध्ये जास्तीत जास्त निधी हा राज्यात आणण्यात येईल, अशी…

राज्यात चार नवीन कर्करोग रुग्णालयांची निर्मिती; कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी राज्यात विशेष मोहीम राबविणार

राज्यात चार नवीन कर्करोग रुग्णालयांची निर्मिती; कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी राज्यात विशेष मोहीम राबविणार

मुंबई: राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून चार नवीन कर्करोग रुग्णालय निर्माण करण्यात येणार आहे. ही रुग्णालये पुणे, मुंबई, नागपूर व नाशिक येथे असतील. रुग्णालय निर्मितीसाठी…

दावोस येथील उद्योगांच्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी करण्यात राज्य प्रथम: उद्योगमंत्री उदय सामंत

दावोस येथील उद्योगांच्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी करण्यात राज्य प्रथम: उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई: दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या करारांची अंमलबजावणी करण्यामध्ये देशात महाराष्ट्र पहिले राज्य आहे. यावर्षी दावोस येथे १५ लाख ७४ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य…

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्येनुसार शिक्षक मिळणार

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्येनुसार शिक्षक मिळणार

मुंबई: राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अर्धा तास चर्चेच्या उत्तरादरम्यान सांगितले. याबाबत…

‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे निधन

‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे निधन

पुणे : ‘केसरी’चे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि.१६) पहाटे…

स्थानिक निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी

स्थानिक निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी

मुंबई : मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका घेण्यासंदर्भात नियोजन सुरू असून त्यासाठी…

राज्यातील 6 कॅण्टोन्मेंट बोर्डाचे विलीनीकरण! पुणे, खडकी, औरंगाबाद, देवळाली, अहमदनगर, कामठीचा समावेश

राज्यातील 6 कॅण्टोन्मेंट बोर्डाचे विलीनीकरण! पुणे, खडकी, औरंगाबाद, देवळाली, अहमदनगर, कामठीचा समावेश

पुणे: पुणे, खडकी कटक मंडळाचे (कॅण्टोन्मेंट बोर्ड) पुणे महापालिकेमध्ये, औरंगाबाद कटक मंडळाचे छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये, देवळाली व अहमदनगर कटक मंडळ स्वतंत्र नगरपालिका, तर कामठी कटक…

पती-पत्नीच्या भांडणात त्रिशूळ डोक्यात मारून बालकाचा खून

पती-पत्नीच्या भांडणात त्रिशूळ डोक्यात मारून बालकाचा खून

केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथील आंबेगाव पुनर्वसन येथे एका ११ महिन्याच्या बालकाचा त्रिशूळ डोक्यात मारून खून झाल्याची भयानक घटना गुरुवारी (दि. १०) सकाळी घडली….

error: Content is protected !!