Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: देश-विदेश

कॅटेगरी: देश-विदेश

वीज कपातीमुळे त्रस्त झालेल्या एका तरुणाने तयार केली एक अनोखी पवनचक्की; तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता… किंमत आहे स्मार्टफोनइतकीच

वीज कपातीमुळे त्रस्त झालेल्या एका तरुणाने तयार केली एक अनोखी पवनचक्की; तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता… किंमत आहे स्मार्टफोनइतकीच

नवी दिल्ली: भारत सतत स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करत आहे. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेच्या अनेक नवीन प्रकल्पांवर काम सुरू आहे. तथापि, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे…

देशात दोन टप्प्यांत जातनिहाय जनगणना; महाराष्ट्रात १ मार्च २०२७ पासून सुरुवात होणार

देशात दोन टप्प्यांत जातनिहाय जनगणना; महाराष्ट्रात १ मार्च २०२७ पासून सुरुवात होणार

नवी दिल्ली: देशात जनगणना दोन टप्प्यांत होणार आहे. ही जातनिहाय जनगणना असेल. १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात लडाख व जम्मू-काश्मीर हे केंद्रशासित…

‘प्रकरण मिटवण्यासाठी 5 कोटी लागतील’…. ईडीच्या उपसंचालकांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

‘प्रकरण मिटवण्यासाठी 5 कोटी लागतील’…. ईडीच्या उपसंचालकांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

भुवनेश्वर: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ओडिशातील भुवनेश्वर येथे अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) उपसंचालक चिंतन रघुवंशी यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. चिंतन रघुवंशी यांच्यावर एका…

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून न्या. अतुल चांदूरकरांसह तिघांनी घेतली शपथ

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून न्या. अतुल चांदूरकरांसह तिघांनी घेतली शपथ

नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल एस. चांदूरकर यांच्यासह कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती…

तेज प्रताप यादव प्रकरणात ऐश्वर्या रायने दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या त्यांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले

तेज प्रताप यादव प्रकरणात ऐश्वर्या रायने दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या त्यांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले

पाटणा: बिहारमध्ये राजद सुप्रीमो लालू यादव यांच्या कुटुंबात सध्या भूकंप सुरू आहे. लालूंचा मोठा मुलगा तेज प्रताप याची एक फेसबुक पोस्ट कुटुंबासाठी अडचणीची ठरत आहे….

उद्यापासून नवतपा सुरू होणार, पुढील 9 दिवस असणार तीव्र उष्णतेची लाट; जाणून घ्या कशी घ्यावी स्वतःची काळजी

उद्यापासून नवतपा सुरू होणार, पुढील 9 दिवस असणार तीव्र उष्णतेची लाट; जाणून घ्या कशी घ्यावी स्वतःची काळजी

नवी दिल्ली: आजच्या घडीला केरळमध्ये मान्सून दाखल होत असला, तरी उद्यापासून पुढील ९ दिवस देशभरात तीव्र उष्णता राहणार आहे. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या ९ दिवसांमध्ये…

जपानी बाबा ‘वेंगा’ यांच्याकडून मोठी भविष्यवाणी! 2011 मधील त्सुनामीपेक्षाही मोठी त्सुनामी २ महिन्यांनी येणार, जी विनाश घडवणार

जपानी बाबा ‘वेंगा’ यांच्याकडून मोठी भविष्यवाणी! 2011 मधील त्सुनामीपेक्षाही मोठी त्सुनामी २ महिन्यांनी येणार, जी विनाश घडवणार

महाराष्ट्र जागरण डेस्क : ”जपानी बाबा वेंगा” म्हणून ओळखले जाणारे जपानचे प्रसिद्ध मंगा कलाकार रियो तात्सुकी यांनी जुलै २०२५ मध्ये मोठ्या नैसर्गिक आपत्तीची भविष्यवाणी केली…

अनेक नावं, AK-47 चा शौकीन, बॉम्ब बनवण्यात उस्ताद … 70 च्या दशकापासून आतापर्यंत बसवराजूच्या दहशतीची कहाणी

अनेक नावं, AK-47 चा शौकीन, बॉम्ब बनवण्यात उस्ताद … 70 च्या दशकापासून आतापर्यंत बसवराजूच्या दहशतीची कहाणी

नवी दिल्ली: बुधवारी, नक्षलवादी आणि माओवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. सुरक्षा दलांनी आतापर्यंत २७ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. नारायणपूर जिल्ह्यातील अबूझमाड़…

‘तो माणसांच्या मेंदूपासून बनवलेले सूप प्यायचा’, घरामध्ये १४ मानवी कवट्या सापडल्या… जाणून घ्या २५ वर्षांनंतर शिक्षा होणाऱ्या सिरीयल किलर राजा कलंदरची कहाणी

‘तो माणसांच्या मेंदूपासून बनवलेले सूप प्यायचा’, घरामध्ये १४ मानवी कवट्या सापडल्या… जाणून घ्या २५ वर्षांनंतर शिक्षा होणाऱ्या सिरीयल किलर राजा कलंदरची कहाणी

लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका खतरनाक गुन्हेगाराला एका हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले आहे. गुन्हेगाराचे नाव राजा कोलंदर आहे. २००० मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांड…

फळांवर कृत्रिम रंगांचा वापर रोखण्यासाठी तपासणी आणि विशेष मोहीम राबवण्याचे ‘एफएसएसएआय’ने केले आवाहन

फळांवर कृत्रिम रंगांचा वापर रोखण्यासाठी तपासणी आणि विशेष मोहीम राबवण्याचे ‘एफएसएसएआय’ने केले आवाहन

नवी दिल्ली: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अवैधपणे फळांवर कृत्रिम रंगांचा वापर रोखण्यासाठी तपासणी आणि विशेष मोहीम राबवण्याचे…

error: Content is protected !!