कॅटेगरी: देश-विदेश
वाहन बेदरकारपणे चालवून मृत्यू झाल्यास विमा कंपनी भरपाईस उत्तरदायी नाही: सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली : बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला भरपाई देण्यास विमा कंपन्या उत्तरदायी नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात…
दिल्ली हायकोर्टाकडून रामदेव बाबांना दणका; पतंजली च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी
नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली समूहाच्या च्यवनप्राशच्या जाहिरातीवर अंतरिम बंदी घातली आहे. आपल्या कंपनीच्या च्यवनप्राशबाबत पतंजलीकडून दिशाभूल करणारी आणि नकारात्मक जाहिरात…
‘माझी पत्नी पाकिस्तानी गुप्तहेर आहे…’,व्यावसायिकाच्या आरोपाने एकच खळबळ; म्हणाले…. ‘आम्हाला जीवे मारण्याच्या मिळाल्या धमक्या ‘
नोएडा: उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका व्यावसायिकाने त्याच्या पत्नीवर पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप केला आहे. त्याची पत्नी अनेक वेळा पाकिस्तान आणि चीनला गेली. तसेच लग्नानंतर…
आता गाडी सुटण्याच्या 8 तास आधी तयार होणार रेल्वेचा आरक्षण चार्ट
नवी दिल्ली : रेल्वेचा आरक्षण चार्ट आता गाडी सुटण्याच्या आठ तास आधी तयार होणार आहे. सध्या आरक्षण चार्ट गाडी सुटण्याच्या चार तास आधी तयार होतो….
आणीबाणीच्या आंदोलनात जेलमध्ये जाऊन आलेले ‘ते’ नेते आता कुठे आणि काय करत आहेत? जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्र जागरण डेस्क: २५ जून १९७५ हा दिवस भारतीय इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून ओळखला जातो. पन्नास वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या दिवशी…
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात ‘या’ गोष्टी आहेत गहाळ, तीन आरोपींपैकी कोणी महत्त्वाचे पुरावे केले नष्ट ?
इंदूर: येथील व्यापारी राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये तीन खुनी, दोन कट रचणारे आणि तीन पुरावे नष्ट करणारे यांचा…
इस्लामिक देशांनी इराणला पाठिंबा दिला नाही, तरीही इस्रायलला सडेतोड उत्तर देऊन खामेनी मुस्लिमांचे हिरो बनले
महाराष्ट्र जागरण डेस्क: मंगळवारी सकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की, इस्रायल आणि इराणमधील युद्धातील दोन्ही बाजूंनी युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. कतारमधील अमेरिकेच्या…
इराण-इस्रायलमधील युद्धबंदीनंतर अमेरिकेचा आता शस्त्रास्त्र बाजारपेठ वाढवण्याचा प्रयत्न; नेमकं कारण काय?
महाराष्ट्र जागरण डेस्क: असे म्हटले जाते की युद्ध थांबले तरी त्याचा अर्थ शांतता होत नाही. कारण शांतता सहजासहजी परत येत नाही. त्यासाठी खूप वेळ लागतो….
आता रेल्वे प्रवास महागणार! 1 जुलैपासून भाडे लागू होणार; आता तत्काळ बुकिंगसाठी आधार अनिवार्य
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने अनेक वर्षांनंतर रेल्वे तिकिटांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर १ जुलैपासून लागू होतील. तसेच, तत्काळ तिकिट बुकिंगसाठी नवीन…
इराण-इस्रायल युद्धादरम्यान भारताचा मास्टरस्ट्रोक, रशियाच्या सहकार्याने ‘हे’ काम केले!
नवी दिल्ली: इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातील तेल बाजारात खळबळ उडाली आहे, परंतु यावेळी भारताने रशियाकडून तेल आयात वाढवून आणि मध्य पूर्वेतील अनेक…


