Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

टॅग: शेतकरी

टॅग: शेतकरी

Raju Shetti: हळद उत्पादक शेतकरी संकटात, दरात घसरण झाल्यानं मोठा फटका, राजू शेट्टींचा आंदोलनाचा इशारा

Raju Shetti: हळद उत्पादक शेतकरी संकटात, दरात घसरण झाल्यानं मोठा फटका, राजू शेट्टींचा आंदोलनाचा इशारा

Raju Shetti: सध्या हळद उत्पादक शेतकरी संकटता आहेत. कारण हळदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सांगली जिल्ह्यातील हळद उत्पादक…

Rajgad: शेतीसाठी विद्युत मोटार दुरुस्त करताना लागला शॉक; २ सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू, राजगडमधील घटना

Rajgad: शेतीसाठी विद्युत मोटार दुरुस्त करताना लागला शॉक; २ सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू, राजगडमधील घटना

राजगड : राजगड तालुक्यातील घेवंडे येथे अतिशय दुर्दैवी घटना घडली असून शेतीसाठी विद्युत मोटार दुरुस्त करताना शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला….

Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसे हे गेंड्याच्या कातडीचे, हिंमत असेल शेतकऱ्यांच्या जमिनी परत कराव्यात, महाजनांचा हल्लाबोल

Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसे हे गेंड्याच्या कातडीचे, हिंमत असेल शेतकऱ्यांच्या जमिनी परत कराव्यात, महाजनांचा हल्लाबोल

Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसे यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी परत कराव्या असे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले…

Ambegaon: ऊसाच्या पिकाला पाणी भरताना खांबाला स्पर्श; विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना

Ambegaon: ऊसाच्या पिकाला पाणी भरताना खांबाला स्पर्श; विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना

Ambegaon: शेतातील ऊस पिकाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरेश पांडुरंग थोरात (वय 44) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून…

Marathwada News: सलग दोन दिवस मराठवाड्याला अवकाळीचा फटका, 20 हजाराहून अधिक शेतकरी बाधित

Marathwada News: सलग दोन दिवस मराठवाड्याला अवकाळीचा फटका, 20 हजाराहून अधिक शेतकरी बाधित

Marathwada News: उन्हाळ्याच्या झळा कोसळत असतानाच मराठवाड्यासह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात शेतीमालाचं नुकसान झालं आहे. (Rain) अचानक आलेल्या…

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा तडाखा! कांदा-गहू पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा तडाखा! कांदा-गहू पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी

Unseasonal Rain: रांजणगाव सांडस तसेच आलेगाव पागा, राक्षेवाडी व परिसरातील गावांमध्ये अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या…

कांद्याला हमीभावासह अनुदान द्या, नाहीतर गांजा विकण्याची परवानगी द्या, दरात घसरण झाल्यानं शेतकरी आक्रमक

कांद्याला हमीभावासह अनुदान द्या, नाहीतर गांजा विकण्याची परवानगी द्या, दरात घसरण झाल्यानं शेतकरी आक्रमक

Nashik Onion News : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कारण कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कांद्याला प्रति क्विंटल…

Leopard Attack: ऊसतोड कामगाराच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; गंभीर जखमी होऊन मृत्यू, भोर तालुक्यातील घटना

Leopard Attack: ऊसतोड कामगाराच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; गंभीर जखमी होऊन मृत्यू, भोर तालुक्यातील घटना

Leopard Attack: पुणे- सातारा महामार्ग शेजारील किकवी- केंजळ ता.भोर गावच्या हद्दीतील शिवारात ऊसतोड कामगार ऊस तोडणी करीत होते. यावेळी ऊसतोड कामगारांचा ५ वर्षाचा चिमुकला खेळत…

New Agricultural Law: शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी कायदे लवकरच संसदेत सादर होणार; बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री…

New Agricultural Law: शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी कायदे लवकरच संसदेत सादर होणार; बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री…

New Agricultural Law: राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोठी घोषणा केली…

Maharashtra Govt Scheme: राज्य सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांगांना लग्नासाठी मिळणार थेट अडीच लाखांची अर्थिक मदत

Maharashtra Govt Scheme: राज्य सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांगांना लग्नासाठी मिळणार थेट अडीच लाखांची अर्थिक मदत

Maharashtra Govt Scheme: महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासंबंधातील सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी जुनी योजनेत सुधारणा…

error: Content is protected !!