Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

टॅग: Maharashtra Floods

टॅग: Maharashtra Floods

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; माती-गाळ मिळणार मोफत, रॉयल्टीसह विविध शुल्कांमध्येही सवलत

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; माती-गाळ मिळणार मोफत, रॉयल्टीसह विविध शुल्कांमध्येही सवलत

Flood Relief Decision: राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या किंवा खोल…

Cyclone Shakti : पूराने होरपळलेल्या महाराष्ट्रावर आता नवं संकट, IMD कडून चक्रीवादळाचा इशारा, पुढील तीन दिवस महत्वाचे

Cyclone Shakti : पूराने होरपळलेल्या महाराष्ट्रावर आता नवं संकट, IMD कडून चक्रीवादळाचा इशारा, पुढील तीन दिवस महत्वाचे

मुंबई : अरबी समुद्रात विकसित होत असलेल्या चक्रीवादळ ‘शक्ती’ने महाराष्ट्राला नवे संकट ओढवले आहे. मागील दोन महिन्यांत अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे होरपळलेल्या राज्यावर आता हे वादळ…

सरकारची मोठी घोषणा! ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट मदत मिळणार

सरकारची मोठी घोषणा! ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट मदत मिळणार

मुंबई: राज्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर…

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी! 12 वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी! 12 वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

12th class Exam Form: महाराष्ट्रातील सुमारे 20 जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसाने आणि महापुराने शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचेच जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: मराठवाड्यातील शेतकरी, मजूर, व्यावसायिक…

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार! जनजीवन विस्कळीत; 8 जणांचा मृत्यू, 150 जनावरे दगावली

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार! जनजीवन विस्कळीत; 8 जणांचा मृत्यू, 150 जनावरे दगावली

Marathwada Heavy Rain: मराठवाडा, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये सलग पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे हजारो नागरिक अडकले असून, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन…

error: Content is protected !!