टॅग: Maharashtra
चौथ्या फेरीत 83 हजार 944 विद्यार्थ्यांची अकरावीसाठी निवड
पुणे : इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत ८३ हजार ९४४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे. या विद्यार्थ्यांना गुरुवारी, १ आणि २ ऑगस्ट या कालावधीत…
‘बी.फार्म’ आणि ‘डी.फार्म’ अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत
मुंबई: राज्यातील बी.फार्म आणि डी.फार्म अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व आवश्यक निकष एक महिन्याच्या आत पूर्ण करावेत, अन्यथा त्यांच्या पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर; निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात जाणार, तयारीसाठी मागणार वाढीव वेळ मागणार
छत्रपती संभाजीनगर: अनेक वर्षांपासून लांबलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात दिले होते. मात्र, वॉर्ड रचना, आरक्षण प्रक्रियेसाठी…
सरकारच्या चांगल्या कामगिरीवर बोळा फिरवू नका, तोंडाला आवर घाला! वादग्रस्त व बेताल मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी
मुंबई: राज्यातील जनतेने महायुतीला मोठे बहुमत दिले आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याची आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे. राज्य सरकार चांगले निर्णय घेत असताना काही मंत्री नाहक…
भारतरत्न डॉ. एम.एस.स्वामिनाथन यांचा जन्मदिवस राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा होणार
मुंबई: हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या औचित्याने निमित्त जन्मदिवस ७ ऑगस्ट हा दरवर्षी…
राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई: दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२५ च्या पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनी ३१ जुलै…
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना; शासन निर्णय निर्गमित
मुंबई : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित…
सर्पमित्रांना ओळखपत्रासह दहा लाखांचा विमा सरकार देणार!
मुंबई: सर्पमित्र हे ग्रामीण व शहरी भागात सापांपासून नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम करतात. या सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख मिळावी, तसेच त्यांच्याबाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्यांना अथवा…
अकरावीला 1,66,755 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित; दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी उरले दोन दिवस
पुणे : इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत १ लाख ६६ हजार ७५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यापैकी कॅप पद्धतीतून १ लाख २९ हजार…
राज्य शासनाचा मोठा निर्णय! अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत; शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्कात 100 टक्के सवलत
मुंबई : आता अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत घेता येणार आहे. ज्या अनाथ बालकांचे/कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक…


