टॅग: Ratnagiri
Konkan Railway: फुकट्या प्रवाशांमुळं कोकण रेल्वे मालामाल! एका महिन्यात 2.33 कोटींचा दंड वसूल
Konkan Railway: कोकण रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम तीव्र केल्या आहेत आणि विनातिकीट प्रवाशांविरुद्ध कडक कारवाई केली आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये, कोकण रेल्वेने 1,070 विशेष तिकीट…
Veda Sarfare: रत्नागिरीच्या दीड वर्षांच्या चिमुरडीने रचला इतिहास! 100 मीटर अंतर पार करून बनली सर्वात लहान जलतरणपटू
Veda Sarfare: रत्नागिरीच्या वेदा सरफरे या दीड वर्षांच्या चिमुरडीने बालवयात राष्ट्रीय पातळीवर आपली जलतरण कौशल्याची चमक दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आश्चर्य म्हणजे, वेदाचा…
Ratnagiri Politics: भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंतांचा तडकाफडकी राजीनामा; लेकीला ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली?
रत्नागिरी: कोकणात भाजप स्वतंत्र लढणार असल्याचे संकेत यापूर्वी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी दिले होते. त्यानंतर, आता रत्नागिरी भाजपच्या (BJP) जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा…
Ratnagiri Crime News: कॉलेज तरुणीचं बसस्थानकावरून अपहरण; 13 दिवसांच्या संघर्षानंतर अखेर सुटका
Ratnagiri Crime News: कर्नाटकातील निपाणी येथील एका कॉलेज तरुणीचं अपहरण करून तिला 13 दिवस कैदेत ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणी आरोपीच्या…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर, आंबडवे परिसर विकसित करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करा; मंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश
रत्नागिरी: जिल्ह्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर व आंबडवे परिसर विकसित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पहिला व दुसरा टप्पा असे प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देश…
कोकण विभागातील खारभूमी योजनांची कामे तातडीने पूर्ण करा; रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचे निर्देश
रत्नागिरी : कोकण विभागात भरती-ओहोटी व चक्रीवादळांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, विविध योजनांच्या लाभक्षेत्रातील पिकाखालील क्षेत्र नापिक होणे, गोड्या पाण्याचे स्त्रोत भरतीच्या पाण्यामुळे क्षारयुक्त…
कोकणातील माकडे व वानरांच्या निर्बीजीकरणासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन: वन मंत्री गणेश नाईक
रत्नागिरी : कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांचा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे वन मंत्री…
आंबा निर्यातप्रश्नी नवीन नियमावली; कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती
रत्नागिरी: कोकणातील आंबा हा जगामध्ये निर्यात केला जातो. शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य ते प्रबोधन, व्यवस्थापन, मार्गदर्शन करण्याचे काम कृषी विद्यापीठामार्फत केले जाते. कोकणातील आंबा व काजू…
नाताळ, नववर्षासाठी ४८ विशेष रेल्वे गाड्या
रत्नागिरी: नाताळ आणि नवीन वर्षासाठी अवघे काही दिवस उरले असल्याने भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधीच तयारी करण्यात आली आहे. ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी…


