कॅटेगरी: ताज्या बातम्या
राज्य शासनाचा मोठा निर्णय! अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत; शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्कात 100 टक्के सवलत
मुंबई : आता अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत घेता येणार आहे. ज्या अनाथ बालकांचे/कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक…
नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ
नागपूर : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात…
मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शप) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना गुरुवारी पोलिसांनी ताब्यात…
मालेगाव शहरातील सायझिंग उद्योगांची कार्यप्रणाली नियमबद्ध; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई
मालेगाव : मालेगाव शहरामध्ये कापडावर प्रक्रिया करणारे एकूण १५९ सायझिंग उद्योग सध्या कार्यरत असून, शहरातील वातावरण हवा गुणवत्ता ही सर्वसाधारणपणे ‘मध्यम’ स्तरावर आहे. पर्यावरण नियमांचे…
छत्रपती संभाजीनगरमधील मैदान परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी कडक निर्देश
छत्रपती संभाजीनगर: येथील जिल्हा परिषद कार्यालयाच्या मालकीच्या सार्वजनिक वापरासाठी असलेल्या मैदान परिसरात अतिक्रमण व अवैध धंद्यांची वाढ होऊ नये यासाठी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश पोलीस…
पुनर्विकास योजनेतील खोल्या दहशतीने विक्री प्रकरणी ‘आयपीएस’ अधिकाऱ्यामार्फत चौकशी
मुंबई: विलेपार्ले (पश्चिम) येथील प्रेमनगर गृहनिर्माण संस्था, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत गरीब झोपडीधारकांच्या खोल्या धमकावून, दबाव टाकून परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणाची भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत…
एसबीआय सगळ्यांना कर्ज देते, आता बँकेलाच हजारो कोटींची गरज का भासत आहे?
मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडियाने बुधवारी 25,000 कोटी रुपयांचे क्यूआयपी आणि 20,000 रोखे जारी करण्याची घोषणा केली. म्हणजेच एकूण ४५ हजार कोटी रुपये उभारण्याची कसरत…
कचऱ्यापासून 5 लाख कोटी रुपये कमवू शकता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सल्ला
नवी दिल्ली: देशातील कचऱ्याच्या पुनर्वापरातून पाच लाख कोटी रुपयांच्या उलाढालीसह असंख्य रोजगार निर्माण होण्याची क्षमता आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. नीती…
बिहारमधील मतदार नोंदणीसाठी केवळ 6.85 टक्के मतदारांचे फॉर्म बाकी
नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, बिहारमध्ये आगामी मतदार यादीच्या प्रारूप प्रकाशनासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अद्याप केवळ ६.८५…
‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करणार: पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीत महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही. राज्यामध्ये अपूर्ण असलेल्या तसेच सुधारित…


