टॅग: Maharashtra Government
सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील 53 हजार शेतकऱ्यांचे नुकसान; 22 हजार हेक्टरवरील पिकांना फटका
पुणे: जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १० तालुक्यांमधील सुमारे २२ हजार हेक्टरवरील पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. एकूण ७८१ गावांमधील तब्बल ५३ हजार शेतकऱ्यांना याचा…
Farm Loan Recovery: पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! एक वर्षासाठी कर्जवसुली स्थगित
Farm Loan Recovery Suspended: महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने ३४ जिल्ह्यांतील ३४७ तालुक्यांमध्ये बाधित…
राज्य सरकारकडून अतिवृष्टी आणि पूरग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर; वगळलेल्या बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष
पुणे: राज्यात यंदाच्या पावसाळ्यात शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. शेतापिक सगळ पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांनी सरकारकडे…
IAS Transfer : संजय कोलटे साखर आयुक्त तर शेखर सिंह हे कुंभमेळा आयुक्त, सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS officers Transfers) केल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी (Ratnagiri), नाशिक (Nashik), जळगाव (Jalgaon) आणि…
अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षा संपली! राज्यातील 10 हजारांहून अधिक तरुणांना मिळणार सरकारी नोकरी
पुणे: सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न अनेकांच्या डोळ्यात असते. पण शिपाई असो वा अधिकारी पद, एका जागेसाठी हजारो अर्जदारांची स्पर्धा असते. विशेषतः एमपीएससीच्या परीक्षेत ही तीव्र…


