Today शुक्रवार, 18th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

टॅग: Maharashtra Government

टॅग: Maharashtra Government

नवले पुलावर पुन्हा अपघात! दुभाजकाला धडकून दुचाकी उलटली, सुदैवाने प्रवासी सुखरूप

नवले पुलावर पुन्हा अपघात! दुभाजकाला धडकून दुचाकी उलटली, सुदैवाने प्रवासी सुखरूप

पुणे : नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला असून रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास व्हीआरएल बसस्थानक आणि सर्व्हिस रोडवरील दुभाजकाला धडकून एक मोटार उलटली. सुदैवाने गाडीतील…

पुण्यात ताथवडे येथील जमीन विक्री घोटाळ्याप्रकरणी 26 जणांवर गुन्हा

पुण्यात ताथवडे येथील जमीन विक्री घोटाळ्याप्रकरणी 26 जणांवर गुन्हा

पिंपरी: कोंढवा येथील महार वतनाच्या जमीन विक्रीच्या प्रकरणानंतर ताथवडे येथील राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या 15 एकर 32 गुंठे (6.32 हेक्टर) शासकीय जमिनीची खरेदी-विक्री केल्याचा प्रकार…

राज्य सरकारची मोठी घोषणा! विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा करणार सत्कार

राज्य सरकारची मोठी घोषणा! विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा करणार सत्कार

State Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषकात मिळवलेल्या ऐतिहासिक यशानंतर महाराष्ट्र सरकारने संघातील राज्यातील खेळाडूंना…

जिल्हा सहकारी बँकांतील नोकरभरतीबाबत सरकारचा मोठा निर्णय, 70 टक्के जागा स्थानिक उमेदवारांसाठी राखीव

जिल्हा सहकारी बँकांतील नोकरभरतीबाबत सरकारचा मोठा निर्णय, 70 टक्के जागा स्थानिक उमेदवारांसाठी राखीव

पुणे : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील नोकरभरती पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार नोकरभरती प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हा…

खुशखबर! लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, आता E-KYC शिवाय थेट खात्यात येणार निधी

खुशखबर! लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, आता E-KYC शिवाय थेट खात्यात येणार निधी

Ladki Bahin Scheme: लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेतील ई-KYC अनिवार्यता तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे…

चिंताजनक! महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना बसला

चिंताजनक! महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना बसला

पुणे : राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण ६८ लाख १३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात सुमारे ७ लाख हेक्टर क्षेत्र शासन…

सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील 53 हजार शेतकऱ्यांचे नुकसान; 22 हजार हेक्टरवरील पिकांना फटका

सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील 53 हजार शेतकऱ्यांचे नुकसान; 22 हजार हेक्टरवरील पिकांना फटका

पुणे: जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १० तालुक्यांमधील सुमारे २२ हजार हेक्टरवरील पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. एकूण ७८१ गावांमधील तब्बल ५३ हजार शेतकऱ्यांना याचा…

Farm Loan Recovery: पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! एक वर्षासाठी कर्जवसुली स्थगित

Farm Loan Recovery: पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! एक वर्षासाठी कर्जवसुली स्थगित

Farm Loan Recovery Suspended: महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने ३४ जिल्ह्यांतील ३४७ तालुक्यांमध्ये बाधित…

राज्य सरकारकडून अतिवृष्टी आणि पूरग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर; वगळलेल्या बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष

राज्य सरकारकडून अतिवृष्टी आणि पूरग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर; वगळलेल्या बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष

पुणे: राज्यात यंदाच्या पावसाळ्यात शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. शेतापिक सगळ पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांनी सरकारकडे…

IAS Transfer : संजय कोलटे साखर आयुक्त तर शेखर सिंह हे कुंभमेळा आयुक्त, सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Transfer : संजय कोलटे साखर आयुक्त तर शेखर सिंह हे कुंभमेळा आयुक्त, सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS officers Transfers) केल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी (Ratnagiri), नाशिक (Nashik), जळगाव (Jalgaon) आणि…

error: Content is protected !!