कॅटेगरी: ताज्या बातम्या
प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेसाठी केंद्र सरकार कडून निधी मिळावा; मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे मागणी
नंदुबार: पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची भेट घेऊन नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रकाशा-बुराई…
शेतकरी हित लक्षात घेऊन पाणंद रस्त्यांसाठी धोरण तयार होणार
मुंबई : प्रत्येक शेताला रस्ता मिळाला पाहिजे, ही राज्य शासनाची भूमिका आहे. यानुसार पाणंद रस्ते तयार करण्याबाबत तयार करण्यात आलेल्या समितीच्या पहिल्या बैठकीत याबाबत सविस्तर…
अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामधील अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासली जाणार
नवी दिल्ली: कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामधील बांधकामबाबतची अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून (National Dam Safety Authority) तपासली जाईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा…
अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस गाव भेट दौरा करावा: चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर: जिल्ह्यातील गावागावातील पांदण रस्ते, पाण्याचे प्रश्न समस्या सोडविण्यास प्राधान्य आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित प्रत्येक अधिकाऱ्यांनी गावात गावभेट देण्याची गरज आहे. गाव भेट…
हिंगोली जिल्ह्याच्या विकासकामांसाठी भरघोस निधी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हिंगोली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासन हिंगोली जिल्ह्याच्या विकास कामांसाठी भरघोस निधी पुरवठा करत असून, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी अहोरात्र झटत असल्याचे प्रतिपादन…
‘महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धे’साठी 31ऑगस्टपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ३ नोव्हेंबर, २०२५ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा…
व्हॉट्सॲप कॅमेऱ्यात आले हे धमाकेदार फीचर, आता अंधारातही काढू शकता स्पष्ट फोटो
महाराष्ट्र जागरण डेस्क: जर तुम्ही व्हॉट्सॲप युजर असाल आणि तुम्हाला कमी प्रकाशात फोटो क्लिक करण्यात त्रास होत असेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही, कारण…
डिमेंशिया आजाराविषयी हे मोठं अपडेट, ही लक्षणं सुरू होण्याआधीच दिसतात!
महाराष्ट्र जागरण डेस्क: स्मृतिभ्रंश हा मेंदूशी संबंधित एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये मेंदूच्या पेशी खराब होतात. स्मृतिभ्रंशामुळे माणसाची विचार करण्याची, समजून घेण्याची आणि बोलण्याची क्षमता…
ईडीच्या छाप्यानंतर अनिल अंबानी अडचणीत! लुक आऊट परिपत्रक जारी
मुंबई: देशातील मोठे उद्योगपती आणि रिलायन्स धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याविरोधात एलओसी अर्थात लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले आहे. अलीकडेच ईडीने अनिल…
जसप्रीत बुमराहबाबत बीसीसीआय आता घेणार मोठा निर्णय, कसोटी मालिका खेळण्याआधी होणार ‘या’ गोष्टीचा खुलासा!
मुंबई: इंग्लंड दौऱ्यावरील शेवटच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवाय मैदानात उतरावे लागले होते. ओव्हल स्टेडियमवरील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात…


