कॅटेगरी: ताज्या बातम्या
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात ‘या’ गोष्टी आहेत गहाळ, तीन आरोपींपैकी कोणी महत्त्वाचे पुरावे केले नष्ट ?
इंदूर: येथील व्यापारी राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये तीन खुनी, दोन कट रचणारे आणि तीन पुरावे नष्ट करणारे यांचा…
इस्लामिक देशांनी इराणला पाठिंबा दिला नाही, तरीही इस्रायलला सडेतोड उत्तर देऊन खामेनी मुस्लिमांचे हिरो बनले
महाराष्ट्र जागरण डेस्क: मंगळवारी सकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की, इस्रायल आणि इराणमधील युद्धातील दोन्ही बाजूंनी युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. कतारमधील अमेरिकेच्या…
इराण-इस्रायलमधील युद्धबंदीनंतर अमेरिकेचा आता शस्त्रास्त्र बाजारपेठ वाढवण्याचा प्रयत्न; नेमकं कारण काय?
महाराष्ट्र जागरण डेस्क: असे म्हटले जाते की युद्ध थांबले तरी त्याचा अर्थ शांतता होत नाही. कारण शांतता सहजासहजी परत येत नाही. त्यासाठी खूप वेळ लागतो….
आता रेल्वे प्रवास महागणार! 1 जुलैपासून भाडे लागू होणार; आता तत्काळ बुकिंगसाठी आधार अनिवार्य
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने अनेक वर्षांनंतर रेल्वे तिकिटांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर १ जुलैपासून लागू होतील. तसेच, तत्काळ तिकिट बुकिंगसाठी नवीन…
शिक्रापूरमध्ये पीएमपीएमएलच्या मद्यधुंद बसचालकाचा राडा
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चौकात एका पीएमपीएमएल बसच्या चालकाने पुणे ते तळेगाव ढमढेरे मार्गावरील एका प्रवाशाला कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. या प्रकरणाने…
शिक्रापूर येथे कामगाराच्या मृत्यूप्रकरणी अखेर कंपनी व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक प्रा. लि. या कंपनीमध्ये कामावर आलेल्या कामगाराला त्रास झाल्यानतर कंपनी प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे रामपाल सताई दुशद…
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी, ‘क्रॉस व्होटिंग’मुळे पॅनलची धाकधूक वाढली
बारामती: बारामती आणि पर्यायाने राज्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीतील पहिला…
एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले…
रहिवासी क्षेत्रात एक गुंठा जमिनीचा तुकडा पाडता येणार, येत्या पावसाळी अधिवेशनात नवा कायदा; महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती
मुंबई : राज्यामध्ये तुकडे बंदी कायद्याची सुधारणा करा, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही सुधारणेचे पुढचे पाऊल टाकत आहोत. राज्यात महायुती…
इराण-इस्रायल युद्धाचा आणखी भडका उडला, तर भारताचे मोठे नुकसान होणार; ‘या’ गोष्टींच्या किमती वाढतील
नवी दिल्ली: इराण आणि इस्रायलमधील सध्याचा तणाव आता धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. जर हे युद्ध आणखी तीव्र झाले तर त्याचा सर्वात मोठा परिणाम पश्चिम आशियातील…


