कॅटेगरी: कोकण
कोकणातील माकडे व वानरांच्या निर्बीजीकरणासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन: वन मंत्री गणेश नाईक
रत्नागिरी : कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांचा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे वन मंत्री…
व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘जगायची इच्छा नाही’ असा केला मेसेज; पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचे वाचले प्राण !
पेण : पेण पोलिसांच्या सतर्कमुळे एका तरुणाचे प्राण वाचले. एका वैफल्यग्रस्त तरुणाने एका व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘जगायची इच्छा नाही’ असा मेसेज केला होता. या मेसेजबद्दल ग्रुपमधील…
उरणच्या जंगल परिसरात दुर्मीळ वाघाटीचा मृत्यू; वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती, तपास सुरू
उरण: शनिवारी रात्री दुर्मीळ अशा वाघाटीचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली. प्राथमिक अंदाजानुसार, वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अधिक तपास…
रायगडच्या पालकमंत्री पदासाठी हातघाई; शिवसेना आक्रमक तर अजितदादांचे धीरे धीरे…
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठीची हमरातुमरी आणखी वाढली आहे. मंत्री भरत गोगावले…
सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा आठवड्यातून ५ वेळा
कुडाळ : प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत, गोवास्थित फ्लाय ९१ विमानसेवेने सिंधुदुर्ग (चिपी विमानतळ) ते पुणे या मार्गावरील सेवा आता आठवड्यातून पाच दिवस सुरू करण्याचा…
केसपुळी झाल्याने ‘तो’ तापाने फणफणला होता; उपचाराविना घरी पाठवल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
रायगड : घुम (ता. म्हसळा, जि. रायगड) गावातील सातवीमध्ये शिकणाऱ्या गर्वांग दिनेश गायकर (१४) या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. गर्वांगच्या मृत्यूला…
भांडणाच्या सूडापोटी चिमुकलीची हत्या; शेजाऱ्याने मृतदेह कोंबलेली बॅग तिच्याच घरात लपवली
पनवेल : तळोजात मंगळवारी अपहरण झालेल्या हर्षिका शर्मा (२ वर्ष १० महिने) या चिमुकलीची हत्या तिच्याच घरासमोरील रहिवाशाने केल्याचे उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या…
आंबा निर्यातप्रश्नी नवीन नियमावली; कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती
रत्नागिरी: कोकणातील आंबा हा जगामध्ये निर्यात केला जातो. शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य ते प्रबोधन, व्यवस्थापन, मार्गदर्शन करण्याचे काम कृषी विद्यापीठामार्फत केले जाते. कोकणातील आंबा व काजू…
किल्ले रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा; युवराज छत्रपती संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अलिबाग: किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीशेजारी असलेली वाघ्या श्वानाची समाधी काढून टाकावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज माजी खासदार युवराज छत्रपती…
तारकर्ली समुद्रात अंघोळ करण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन पर्यटक बुडाले; हडपसरमधील दोघांचा दुर्दैवी अंत
सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील मालवणमध्ये तारकर्ली समुद्र किनार्यावर पुण्यातील पाच पर्यटक अंघोळीसाठी समुद्रात उतरले होते. पाचपैकी तीन पर्यटक खोल समुद्रात गेले असता त्यामधील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू…


