कॅटेगरी: महाराष्ट्र
Ratnagiri News : महायुतीत तणाव? नितेश राणेंचा स्वबळाचा नारा, उदय सामंतांचा पलटवार
रत्नागिरी : महायुती सरकारच्या सत्तास्थापनेनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, तळ कोकणात भाजप आणि शिवसेनेत वर्चस्वाची लढाई तीव्र झाली असून,…
अण्णा, आता तरी जागे व्हा, मतांची चोरी झालीय ! पुण्यात बॅनरबाजी करत हजारेंना पुणेरी शैलीत टोमणे
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 2011 च्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने देशभरात खळबळ उडवली होती. दिल्लीच्या जंतरमंतरवर “मै हूँ अण्णा”च्या घोषणेने सत्तांतर घडवले, पण त्यानंतर…
Actress Jyoti Chandekar : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; तेजस्विनी पंडितला मातृशोक, मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या 68व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने अभिनेत्री तेजस्विनी पंडितवर दुखाचा डोंगर कोसळला…
महाराष्ट्र हादरला…! एकाच विहिरीत ५ मृतदेह; बापाने ४ मुलांना विहिरीत ढकलले, स्वतःलाही संपवलं
शिर्डी : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोऱ्हाळे गावात एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून वैतागलेल्या अरुण काळे (वय 30) याने आपल्या चार…
रायगडची अनोखी दहीहंडी..! विहिरीवर 25 फूट उंचीवर हंडी, आसूडाचे फटके खात गोविंदांचा जल्लोष
रायगड : अलिबाग तालुक्यातील कुर्डूस गावात 33 वर्षांची अनोखी परंपरा जपली जाते.येथे गावकरी ‘एक गाव, एक दहीहंडी’ उपक्रमात सहभागी होतात. गावाच्या मध्यभागी असलेल्या 40 फूट…
Pune Accident News : कहरच..! पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; चालक-ऑपरेटर जखमी
पुणे : पुण्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव जाणार्या कारने वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्या शासकीय वाहनाला समोरुन जोरदार धडक दिल्याची घटना…
मुंबईत मोठी दुर्घटना..! एका गोविंदाचा मृत्यू, 30 जखमी, दहीहंडी उत्सवात शोककळा
मुंबई : मुंबईत दहीहंडी उत्सवाचा जल्लोष जोरात सुरू असताना मानखुर्द येथे एका दुर्दैवी घटनेने उत्सवावर विरजण पडले आहे. 32 वर्षीय गोविंदा जगमोहन शिवकुमार चौधरी याचा…
सर्व्हर देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे दस्त नोंदणी तीन दिवस बंद राहणार
मुंबई : नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येत असुन यास्तव १४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२ वाजेपासून ते १७ ऑगस्ट २०२५…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर, आंबडवे परिसर विकसित करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करा; मंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश
रत्नागिरी: जिल्ह्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर व आंबडवे परिसर विकसित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पहिला व दुसरा टप्पा असे प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देश…
मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा: मंत्री नितेश राणे
मुंबई : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर करणारी मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद ही रो-रो सेवा मार्च अखेरपर्यंत कार्यान्वित करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश…


