टॅग: Maharashtra
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात 86 हजार 814 वाहनांची नोंदणी; गत वर्षीच्या तुलनेत 30 टक्के अधिक नोंदणी
मुंबई: राज्यामध्ये दुचाकी चार चाकी व अन्य वाहनांच्या नवीन खरेदीची नोंदणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील सात दिवसात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. नवीन वाहन खरेदीची नोंदणी…
साईभक्तांना पाच लाखांचे विमा संरक्षण; साई संस्थानची घोषणा
शिर्डी: देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डीत वर्षभर मोठ्या संख्येने देश-विदेशातील साईभक्त दर्शनासाठी येतात; मात्र या प्रवासादरम्यान अनेकदा भाविकांना छोटे-मोठे अपघात होतात. या पार्श्वभूमीवर…
यंदा रेडी रेकनरमध्ये सरासरी दहा टक्के वाढ होण्याची शक्यता; एक एप्रिलपासून नवीन दर लागू होणार
पुणे: राज्यात दोन वर्षानंतर यंदाच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात रेडी रेकनरमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नोंदणी व मुद्रांक विभागात सरासरी ७ ते १० टक्के…
आता रस्त्यावरील खड्डयांबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
मुंबई: पावसाळ्यानंतर रस्त्यांमध्ये खड्डे पडतात. असे खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता खड्डयांबाबतची तक्रार…
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाची परीक्षा रद्द
मुंबई : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक रासायनिक विश्लेषक गट – ब, वैज्ञानिक सहायक गट – क, वैज्ञानिक अधिकारी (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित…
राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2555 कोटींची विमा नुकसान भरपाई
मुंबई : राज्यातील तब्बल 64 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट रु. 2555 कोटी विमा नुकसान भरपाई जमा…
भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनीवर मिळणार तारण कर्ज; महसूलमंत्री बावनकुळे यांचा शेतकऱ्यांना दिलासा
मुंबई: राज्यातील भोगवटादार वर्ग-२ म्हणून जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून, आता भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीवर तारणकर्ज देता येणार आहे,…
एप्रिलच्या सुरुवातीला पूर्वमोसमी पाऊस शक्य
मुंबई: प्रतिकूल स्थितीमुळे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गुजरातमध्ये पूर्वमोसमी पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढला आहे….
खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी नवा कायदा
मुंबई : राज्यातील खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण ठेवणे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी नवीन कायदा आणणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी…
विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्याची केंद्राकडे मागणी
मुंबई : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना म्हणजेच एनएमएमएसएस (NMMSS) केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत २००७-०८ पासून राबवली जात आहे. आर्थिक दुर्बल…


