टॅग: Maharashtra
केंद्र सरकारकडून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द
मुंबई: महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क 1 एप्रिल 2025 पासून रद्द करण्याचा…
आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे; तज्ज्ञांची समिती स्थापन होणार, शासनाने काढला जीआर
मुंबई: आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती दिनी केली होती. या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची…
‘या’ गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेटची सक्ती नाही
पुणे: राज्यातील सर्वच वाहनांना सरकारने हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बंधनकारक केले आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेकडून कारवाईची मोहीम राबविली जात आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…
राज्यातील ९ कोटींपेक्षा जास्त सातबारे ऑनलाईन उपलब्ध
मुंबई: राज्यात सातबारा ऑनलाईन करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. जवळपास 9 कोटी 12 लाख सातबारा ऑनलाईन केले आहेत. ज्या गावांमध्ये सातबाराचे संगणकीकरण झाले आहे, तिथे…
यंदा शाळांच्या उन्हाळी सुट्या पंधरा दिवसांनी घटल्या; शिक्षकांसमोर ४ दिवसांत निकाल देण्याचे आव्हान
पुणे : दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात परीक्षा होऊन विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या दिल्या जात होत्या. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ मे नंतर शैक्षणिक सुट्या लागत…
विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा? ठाकरे गटाला विधीमंडळाकडून मिळाली महत्त्वाची माहिती
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेला लवकरच विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभेत विरोधी पक्ष नेता निवडीसाठी एका विशिष्ट संख्याबळाची गरज नाही. तसेच विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात…
सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई: सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास आज (दि. १८) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा आयोग १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१…
वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई: शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ देण्यास आज (दि. ४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी…
आठवड्यात ३ दिवस मंत्रालयात हजर राहा; प्रशासकीय निर्णय वेळेत घ्या; मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना आदेश
मुंबई : विधानसभा निवडणुकीत लोकांनी आपल्यावर विश्वास दर्शवून मोठे बहुमत दिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. खात्याची कामे गतीने पूर्ण झाली पाहिजेत. त्यासाठी…
३५ पराभूत उमेदवारांच्या खंडपीठात याचिका; टोपे, गोरंट्याल, मोरे, चौरे, शेख आदींचा समावेश
छत्रपती संभाजीनगर: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या ३५ उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेत निवडणूक याचिका सादर केल्या आहेत. विधानसभा २०२४ च्या…


