Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महिना: एफ वाय

महिना: एफ वाय

Ashok Kharat: अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी; सुरक्षेसाठी VC द्वारे सुनावणी, आजच्या सुनावणीत काय घडलं?

Ashok Kharat: अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी; सुरक्षेसाठी VC द्वारे सुनावणी, आजच्या सुनावणीत काय घडलं?

Ashok Kharat: शेकडो महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचा आरोप असलेला नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पहिल्या गुन्ह्यातील…

Pune Crime: पुण्यात तोतया ‘OSD’चा बनाव उघड! एकनाथ शिंदेंचा खासगी सचिव असल्याचं सांगत थेट DCP कार्यालयात शिरला अन्…

Pune Crime: पुण्यात तोतया ‘OSD’चा बनाव उघड! एकनाथ शिंदेंचा खासगी सचिव असल्याचं सांगत थेट DCP कार्यालयात शिरला अन्…

Pune Crime: राज्याच्या सत्ताकेंद्रातील बड्या पदांचा वापर करून प्रशासनावर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न एका भामट्याला चांगलाच महागात पडला आहे. आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील…

Pune Crime: आळंदीत दुहेरी हत्याकांड; गाढ झोपेत 6 वर्षीय चिमुकलीचा गळा आवळला, वृद्धेच्या डोक्यावर वार करून हत्या

Pune Crime: आळंदीत दुहेरी हत्याकांड; गाढ झोपेत 6 वर्षीय चिमुकलीचा गळा आवळला, वृद्धेच्या डोक्यावर वार करून हत्या

Pune Crime: वारकरी संप्रदायाची पावन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदीत एक धक्कादायक घटना घडली आहे. केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी येथे एका ६ वर्षांच्या चिमुरडीची गळा आवळून,…

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अवकाळीग्रस्तांना सरकारकडून लवकरच मिळणार भरपाई; चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अवकाळीग्रस्तांना सरकारकडून लवकरच मिळणार भरपाई; चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

Crop Compensation: राज्यात गेल्या काही दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा पुरता कोलमडला आहे. मात्र, “संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही,” अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष…

Sayali Jadhav Murder: बारामतीच्या लेकीचा कर्नाटकात थरारक अंत; पतीकडून अमानुष छळ, गळा चिरून निर्घृणपणे संपवलं

Sayali Jadhav Murder: बारामतीच्या लेकीचा कर्नाटकात थरारक अंत; पतीकडून अमानुष छळ, गळा चिरून निर्घृणपणे संपवलं

Sayali Jadhav Murder: देवदर्शनाचे खोटे निमित्त करून पत्नीला परराज्यात नेणे आणि तिथे तिचा क्रूरपणे खून करणे, अशा बारामतीमधील एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे….

Unseasonal Rain : बळीराजावर अस्मानी संकट! द्राक्ष, आंबा अन् बाजरी भुईसपाट; अवकाळीने शेतकरी पुन्हा हवालदील

Unseasonal Rain : बळीराजावर अस्मानी संकट! द्राक्ष, आंबा अन् बाजरी भुईसपाट; अवकाळीने शेतकरी पुन्हा हवालदील

Unseasonal Rain : राज्यात गेल्या २४ तासांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणापासून ते विदर्भापर्यंत आणि मराठवाड्यापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत…

Chhatrapati Sambhajinagar: बाजाराला निघालेल्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; भरधाव ट्रकच्या धडकेत बाप-लेक ठार

Chhatrapati Sambhajinagar: बाजाराला निघालेल्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; भरधाव ट्रकच्या धडकेत बाप-लेक ठार

Chhatrapati Sambhajinagar: आठवडी बाजारासाठी घराबाहेर पडलेल्या एका सुखी कुटुंबाचा प्रवास रक्ताच्या थारोळ्यात संपला. खुलताबाद-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नंद्राबाद फाट्याजवळ बुधवारी दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात वडील…

सुवर्णसंधी ! इचलकरंजी महानगरपालिका येथे नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

सुवर्णसंधी ! इचलकरंजी महानगरपालिका येथे नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी…

तुम्हीही लॅपटॉप चार्जिंग करताना ‘या’ चुका करताय? तर लवकर थांबवा; अन्यथा बसू शकतो फटका…

तुम्हीही लॅपटॉप चार्जिंग करताना ‘या’ चुका करताय? तर लवकर थांबवा; अन्यथा बसू शकतो फटका…

नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकजण लॅपटॉप वापरत असतील. लॅपटॉप चार्ज करणे हे एक सोपे काम वाटू शकते. मात्र, अगदी लहान निष्काळजीपणामुळेही तुमच्या डिव्हाइसचे नुकसान होऊ…

‘ओपन मॅरेज’चा वाढतोय ट्रेंड; कपल्सकडून मिळतोय चांगला प्रतिसाद

‘ओपन मॅरेज’चा वाढतोय ट्रेंड; कपल्सकडून मिळतोय चांगला प्रतिसाद

आपल्या भारतात अनेक विधींना विशेष असे महत्त्व आहे. त्यात विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन.. हिंदू धर्मानुसार विवाह एक संस्कार आहे, जे रितीरिवाजाप्रमाणे केले जाते. यात…

error: Content is protected !!