कॅटेगरी: आरोग्य
साठीनंतर तुमचे हृदय, किडनीची घ्या विशेष काळजी; ‘या’ गोष्टींकडे द्या विशेष लक्ष…
वय वाढते, तसतसे शरीराच्या गरजा बदलतात. साठीनंतर, शरीर पूर्वीसारख्या वेगाने कार्य करत नाही, पचनक्रिया मंदावते. स्नायू कमकुवत होतात आणि हृदय, मूत्रपिंड व यकृतावर वाढता ताण…
तुम्हाला सतत पाठदुखी जाणवत आहे का? तर काळजी घ्या ! असू शकते किडनीची समस्या…
आपण निरोगी राहावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यानुसार, अनेक प्रयत्नही केले जातात. मात्र, काही असे आजार आहेत ते नकळत बळावत जातात. तेव्हा विशेष लक्ष देणे…
तुम्हीही उन्हाळ्यात ऊसाचा रस पिताय? तर थांबा, आधी ‘हे’ वाचा…
सध्या उन्हाचा कडाका चांगलाच वाढत आहे. याच दिवसांत रस्त्याच्या कडेला मिळणारा ऊसाचा रस एक दिलासा देतो. लिंबू, काळे मीठ आणि पुदिन्यामुळे त्याची चव आणखी ताजेतवाने…
गरोदरपणात मलेरियाबाबत बाळगा सावधगिरी; नाहीतर प्री-मॅच्युअर डिलिव्हरी…
उन्हाळा आणि पावसाळ्याच्या आगमनाबरोबरच डासांचा धोका झपाट्याने वाढतो आणि त्यासोबतच मलेरियासारख्या आजारांची भीतीही सतावू लागते. त्यात गर्भवती महिलांनी काळजी घेणे गरजेचे असते. वाढणाऱ्या बाळाची काळजी…
उन्हाळ्यात तुमचं पोट सतत बिघडतंय का? काळजी घ्या ! तातडीने वैद्यकीय उपचार घ्या…
उन्हाळ्याच्या दिवसांत, अनेक लोकांना घरी किंवा ऑफिसमध्ये अचानक पोटाचे त्रास जाणवू लागतात. काहींना उलट्या होतात, काहींना जुलाब होतात, तर काही जणांना पोटात गोळे येण्याची समस्या…
काळजी घ्या ! निरोगी लोकांमध्येही वाढतोय हृदयविकाराच्या धोका; ‘या’ गोष्टींकडे नक्की लक्ष द्या…
आपण निरोगी राहावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. त्यात जर आपण चांगला आहार घेतला, थोडा व्यायाम केला आणि सक्रिय राहिलो, तर आपले…
मधुमेह रुग्णांनो, सावधान ! मधुमेह तुमच्या डोळ्यांना आतून आणू शकतो अंधत्त्व
मधुमेहाचा संबंध अनेकदा हृदय, मूत्रपिंडे आणि नसा यांच्याशी जोडला जातो. मात्र, डोळ्यांवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. हे नुकसान अचानक होत नाही; ते हळूहळू आणि वेदनारहितपणे…
काळजी घ्या ! उन्हाचा वाढतोय कडाका; उष्माघाताच्या रुग्णांमध्ये होतेय वाढ, उष्माघात टाळण्यासाठी…
एप्रिल महिना संपत आल्याने उष्णता वाढत आहे. लोक घराबाहेर पडताच सूर्यप्रकाशामुळे अस्वस्थ होतात. हा तीव्र सूर्यप्रकाश आणि सतत वाढणारे तापमान यामुळे आजकाल उष्माघाताच्या रुग्णांची संख्या…
सकाळी उठल्याबरोबर टाचदुखी सतावते का? तर असू शकते आजाराचं गंभीर लक्षण…
टाचदुखी ही अनेक लोकांसाठी एक सामान्य समस्या आहे. अंथरुणातून उठून पहिले पाऊल टाकल्याबरोबर, तुम्हाला तुमच्या टाचेत तीव्र कळ किंवा ताठरपणा जाणवते. लोक अनेकदा याकडे सामान्य…
तुम्हालाही मधुमेह आहे का? तर काळजी घ्या; वेळीच खबरदारी घेतल्याने…
डायबिटिस अर्थात मधुमेह ही समस्या आता सामान्य झाली आहे. ही समस्या सामान्य वाटत जरी असली तरी वेळीच खबरदारी घेतल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो. मधुमेहाचा…


