Today बुधवार, 27th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: ताज्या बातम्या

कॅटेगरी: ताज्या बातम्या

पार्टीच्या कारवाईचे व्हिडीओ कोणी व्हायरल केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

पार्टीच्या कारवाईचे व्हिडीओ कोणी व्हायरल केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

पुणेः खराडी येथील पार्टीवर पोलिसांनी छापा टाकल्याची संपूर्ण कारवाई संशयास्पद असून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण व छायाचित्रे कोणी व्हायरल केली, याबाबत सखोल तपास व्हावा, अशी मागणी…

तुमची वर्तणूक अविश्वसनीय, तुम्ही हजर का झालात? सुप्रीम कोर्टाने न्या. यशवंत वर्माना फटकारले

तुमची वर्तणूक अविश्वसनीय, तुम्ही हजर का झालात? सुप्रीम कोर्टाने न्या. यशवंत वर्माना फटकारले

नवी दिल्ली: स्वतःच्या घरात कोट्यवधी रुपयांची रोकड आढळल्याप्रकरणी अंतर्गत चौकशी समितीचा अहवाल फेटाळून लावण्याची मागणी करणारे न्या. यशवंत वर्मा यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे…

राजकीय आदेश न जुमानल्याने जामखेडच्या तहसीलदारांची गडचिरोलीला बदली; आमदार रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

राजकीय आदेश न जुमानल्याने जामखेडच्या तहसीलदारांची गडचिरोलीला बदली; आमदार रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

जामखेड: जामखेडच्या तहसीलदारांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली असून या बदलीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची गटरचना करताना…

‘या’ राशींच्या लोकांना प्रवास करताना घ्यावी लागणार काळजी; वाचा आजचे राशिभविष्य सविस्तर

‘या’ राशींच्या लोकांना प्रवास करताना घ्यावी लागणार काळजी; वाचा आजचे राशिभविष्य सविस्तर

मेष : दुपारनंतर तुमचे मनोबल वाढेल. दैनंदिन कामे तसेच इतर महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. प्रवास होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. कामाचा ताण कमी…

मृद व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गती द्यावी: मंत्री संजय राठोड

मृद व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गती द्यावी: मंत्री संजय राठोड

मुंबई: मृद व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गती द्यावी असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते….

‘बी.फार्म’ आणि ‘डी.फार्म’ अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत

‘बी.फार्म’ आणि ‘डी.फार्म’ अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत

मुंबई: राज्यातील बी.फार्म आणि डी.फार्म अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व आवश्यक निकष एक महिन्याच्या आत पूर्ण करावेत, अन्यथा त्यांच्या पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया…

इन्स्टाग्रामवरून अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे; नवी मुंबईत महिला शिक्षिकेला अटक

इन्स्टाग्रामवरून अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे; नवी मुंबईत महिला शिक्षिकेला अटक

नवी मुंबई: कोपरखैरणे परिसरात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिला शिक्षिकेने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत अश्लील…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर; निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात जाणार, तयारीसाठी मागणार वाढीव वेळ मागणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर; निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात जाणार, तयारीसाठी मागणार वाढीव वेळ मागणार

छत्रपती संभाजीनगर: अनेक वर्षांपासून लांबलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात दिले होते. मात्र, वॉर्ड रचना, आरक्षण प्रक्रियेसाठी…

कोकाटेंच्या राजीनाम्याचे कानउघाडणीवर निभावले; कारवाईबाबत अजितदादांकडून सस्पेन्स कायम

कोकाटेंच्या राजीनाम्याचे कानउघाडणीवर निभावले; कारवाईबाबत अजितदादांकडून सस्पेन्स कायम

मुंबई: वादग्रस्त वक्तव्य आणि विधिमंडळात रमी खेळण्याच्या प्रकरणामुळे विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी कडक शब्दांत कानउघडणी केली….

सरकारच्या चांगल्या कामगिरीवर बोळा फिरवू नका, तोंडाला आवर घाला! वादग्रस्त व बेताल मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी

सरकारच्या चांगल्या कामगिरीवर बोळा फिरवू नका, तोंडाला आवर घाला! वादग्रस्त व बेताल मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी

मुंबई: राज्यातील जनतेने महायुतीला मोठे बहुमत दिले आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याची आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे. राज्य सरकार चांगले निर्णय घेत असताना काही मंत्री नाहक…

error: Content is protected !!