कॅटेगरी: लाईफस्टाईल
बॉडी शेपर, टमी टकर वापरणे शरीरासाठी हानिकारक
पुणे: साडी किंवा मॉडर्न ड्रेसमध्ये स्लिम आणि फिट दिसण्यासाठी जर तुम्ही बॉडी शेपर, टमी टकर वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. काही तासांसाठी किंवा…
‘2 जून की रोटी’चा खरोखरच तारखेशी काही संबंध आहे का?, आजपर्यंत अनेकांना माहित नाही; जाणून घ्या त्याचा नेमका अर्थ काय ?
महाराष्ट्र जागरण डेस्क: आज २ जून आहे आणि आजची तारीख स्वतःमध्ये खूप खास आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आजच्या तारखेत काय खास आहे?…
उष्माघात जीवघेणा ठरु नये यासाठी, अशी घ्या काळजी…
महाराष्ट्र जागरण डेस्क: उष्मलाटेची अद्याप जागतिक स्तरावर नेमकी अशी व्याख्या केली नसली तरी, सर्वसाधारणपणे एखाद्या भागात उच्च तापमानामध्ये आकस्मिकरित्या 4.5 अंश सेल्सीअस पेक्षा वाढ होणे…
नववधूसाठी परफेक्ट सिल्क ड्रेस
महाराष्ट्र जागरण डेस्क: नववधूंवर सर्व ड्रेस खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. परंतु सिल्क ड्रेस नववधूंचे सौंदर्य वाढवते. तुम्हाला सिल्क ड्रेसमध्ये असंख्य प्रकार आणि रंग मिळतील….
डस्की स्किनसाठी परफेक्ट लिपस्टिक शेड्स
महाराष्ट्र जागरण: लिपस्टिक तुमचा मेकअप पूर्ण करते आणि लिपस्टिक लावल्यानंतर तुम्ही अधिक सुंदर व आकर्षक दिसता. यासाठी महिला लिपस्टिकची निवड खूप विचारपूर्वक करतात. बाजारात तुम्हाला…
मुलांचा स्क्रीनटाईम असा करा कमी
महाराष्ट्र जागरण डेस्क: आजच्या डिजिटल युगात, लहान मुलांचा स्क्रीनटाईम खूप वाढत चालला आहे. ही एक आता गंभीर समस्या झाली आहे. अगदी लहान बाळांपासून ते शाळेत…
वापरलेली चहापावडर फेकताय? तर थांबा… कारण तुमची अनेक कामे होऊ शकतात सोपी
महाराष्ट्र जागरण डेस्क: गरमागरम चहाने सकाळची सुरुवात केली जाते. चहा बनवून झाल्यानंतर उरलेली चहा पावडर कचऱ्यात फेकून दिली जाते. पण, तुम्हाला हे माहीत आहे का?…
दाट आणि सुंदर पापण्यांसाठी करा ‘हा’ उपाय
महाराष्ट्र जागरण डेस्क: डोळ्यांच्या सुंदरतेत पापण्यांचं खूप महत्त्व असतं. काही लोकांच्या पापण्या विरळ असतात. ज्यामुळे त्यांना आय मेकअपवर खूप लक्ष द्यावं लागतं किंवा खोट्या पापण्या…
प्रोटीन पावडर घेत असल्यास, जाणून घ्या ५ साइड इफेक्ट्स
महाराष्ट्र जागरण डेस्क: जर आपण जिममध्ये वर्कआऊट करत असल्यास आपणास प्रोटीन पावडरबद्दल माहिती असणारच. सध्याच्या काळात लोक आपले स्नायू आणि शरीर बनवायला प्रोटीनच्या पुरकतेसाठी प्रोटीन…
स्वतःशी बोलण्यामुळे तणाव दूर होण्यास मदत
महाराष्ट्र जागरण डेस्क: दोन व्यक्तींमध्ये एखादी तणावपूर्ण घटना घडल्यास तिसरी व्यक्ती व्यक्ती म्हणून जर आपण स्वतःशीच बोललो तर त्यामुळे कोणताही मानसिक ताण न घेता भावानांवर…


