कॅटेगरी: मुंबई
‘एसटी’ महामंडळाच्या मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत अधिकाऱ्यांची बदली होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
मुंबई: एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आमदार…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष; अध्यक्षांकडून उद्या होणार घोषणा
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ बनसोडे यांचा अर्ज आला होता. आज…
पूर्ण वेळ अधिकारी नसल्याचा एसटीला फटका
मुंबई: एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असतानाच महामंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार अपर मुख्य प्रधान सचिव परिवहन यांच्याकडे तसेच एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे प्रशिक्षणासाठी गेल्याने…
बस चालवत असताना मोबाईलवर मॅच पाहणे भोवले, मुंबई-स्वारगेट ई-शिवनेरी बसचा चालक बडतर्फ
मुंबई: बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहणाऱ्या एका खासगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ केले आहे. तसेच संबंधित खाजगी कंपनीला पाच हजार रुपये दंड देखील ठोठावला…
महसूल सुनावण्या डिजिटल होणार; महसूल विभागाचे महत्वाकांक्षी पाऊल ! ‘प्रत्यय’ ऑनलाईन प्रणालीची अंमलबजावणी सुरु
मुंबई: राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होणार असून, त्यादिशेने ‘प्रत्यय’ ही पेपरलेस रिव्हिजन व अपील प्रणाली सुरू करून महसूल विभागाने महत्वाकांक्षी पाऊल टाकले. प्रत्यय…
आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे; तज्ज्ञांची समिती स्थापन होणार, शासनाने काढला जीआर
मुंबई: आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती दिनी केली होती. या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची…
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
मुंबई : महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत नुकसान भरपाई मिळणार
मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुले बाधित शेतकऱ्यांना देय नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने 100 दिवसांच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले आहे. यानुसार शेतकऱ्यांना शेत पिकांच्या नुकसान भरपाईपोटी…
चंद्रभागा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी ‘नमामि चंद्रभागा‘ अभियान
मुंबई: पंढरपूर हे दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या पवित्र ठिकाणी असलेली चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त असायला पाहिजे. केंद्र सरकारच्या ‘नमामि गंगा’ या नदी…
कायदा हातात घेणारे, पोलिसांना मारहाण करणाऱ्यांना सोडणार नाही; नागपूर घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
मुंबई: महाराष्ट्र हे ‘प्रगतिशील राज्य’ असून या ठिकाणी जातीभेदाला थारा नाही. नागपूर शहरामध्ये १७ मार्च रोजी राज्याची सामाजिक घडी विस्कटणारी घटना घडली. या घटनेमुळे राज्याच्या…


