Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: मुंबई

कॅटेगरी: मुंबई

चर्चेतील नावे मागे टाकत अजिदादांचे धक्कातंत्र; विधान परिषदेसाठी विदर्भातील मोठ्या नेत्याला दिली उमेदवारी

चर्चेतील नावे मागे टाकत अजिदादांचे धक्कातंत्र; विधान परिषदेसाठी विदर्भातील मोठ्या नेत्याला दिली उमेदवारी

मुंबई: विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर केली…

…. तर १ एप्रिलपासून दुप्पट टोल भरावा लागणार; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

…. तर १ एप्रिलपासून दुप्पट टोल भरावा लागणार; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: राज्य सरकारने फास्ट टॅग संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १ एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्ट टॅग लावणे अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते…

एसटी बसमध्ये प्रवासी क्षमता वाढणार! महामंडळाकडून बीएस VI प्रकारच्या 3 हजार बसेस खरेदीसाठी निविदा

एसटी बसमध्ये प्रवासी क्षमता वाढणार! महामंडळाकडून बीएस VI प्रकारच्या 3 हजार बसेस खरेदीसाठी निविदा

मुंबई: 2005-06 या कालावधीत एसटी महामंडळाने 2.2 आसन व्यवस्था असणाऱ्या बसेस सुरू केल्या. तर काहीअंशी शटल सेवेसाठी अथवा गर्दीच्या ठिकाणी 3.2 आसन व्यवस्था असणाऱ्या बसेस…

पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय; कार्यवाहीबाबतचा शासन निर्णय जारी

पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय; कार्यवाहीबाबतचा शासन निर्णय जारी

मुंबई: पानिपतच्या ‘काला अंब’ परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचे स्मरण आणि सन्मान करण्यात येणार…

राज्यातील ९ कोटींपेक्षा जास्त सातबारे ऑनलाईन उपलब्ध

राज्यातील ९ कोटींपेक्षा जास्त सातबारे ऑनलाईन उपलब्ध

मुंबई: राज्यात सातबारा ऑनलाईन करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. जवळपास 9 कोटी 12 लाख सातबारा ऑनलाईन केले आहेत. ज्या गावांमध्ये सातबाराचे संगणकीकरण झाले आहे, तिथे…

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करणार: पणन मंत्री जयकुमार रावल

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करणार: पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: कृषी उत्पन्न बाजार समितीवर असलेल्या विश्वासापोटी शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांना विक्री करीत असतो. शेतकरी हिताच्या दृष्टीने काळानुरूप बाजार समितीच्या नियमांमध्ये किंवा…

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे अनुदान वाढवण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे अनुदान वाढवण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत

मुंबई: राज्य शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान 14,433 ते कमाल 75,000 रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. वन विभागाच्या योजनेत तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात…

कृत्रिम व फेक पनीर विक्री विरोधात कडक कारवाई करणार: उपमुख्यमंत्री अजित पवार

कृत्रिम व फेक पनीर विक्री विरोधात कडक कारवाई करणार: उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : फेक पनीर किंवा कृत्रिम पनीर हे निश्चितच नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. हे पनीर विक्री करीत असलेल्या विक्रेते व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल….

जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आवाहन

जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आवाहन

मुंबई: राज्यातील जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये केले. सदस्य शशिकांत शिंदे यांनी टोरेस घोटाळा…

प्रशासकीय कामकाजात ई-ऑफिस प्रणाली बंधनकारक: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

प्रशासकीय कामकाजात ई-ऑफिस प्रणाली बंधनकारक: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई: राज्यातील शासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख, गतिशील आणि पारदर्शक होण्यासाठी १ जानेवारी २०२५ पासून ई-ऑफिस प्रणालीद्वारे कामकाज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील जिल्हा परिषद,…

error: Content is protected !!