Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: मुंबई

कॅटेगरी: मुंबई

‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका…’, जयंत पाटील यांच्या वक्त्यव्याने एकच चर्चा

‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका…’, जयंत पाटील यांच्या वक्त्यव्याने एकच चर्चा

मुंबई: बुधवारी (दि. १२) मुबंईत शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन झाले. यासाठी आझाद मैदानात हजारो शेतकरी आपल्या कुटुंबासह दाखल झाले आहेत. कोल्हापूर आणि सांगलीसह बारा जिल्ह्यातील शेतकरी…

मोठी बातमी! आनंदाचा शिधा योजना अखेर बंद

मोठी बातमी! आनंदाचा शिधा योजना अखेर बंद

मुंबई : राज्य शासनाची लोकप्रिय योजना आनंदाचा शिधा योजना आता बंद करण्यात आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली…

महाराष्ट्राच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय? काय आहे बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्राच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय? काय आहे बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना? जाणून घ्या सविस्तर

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025-26 अर्थसंकल्प मांडला आहे. सगळ्याच घटकांना या अर्थसंकल्पाकडून यामध्ये कृषी क्षेत्रासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये…

शेतकऱ्यांना दिवसा 365 दिवस वीज मिळणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

शेतकऱ्यांना दिवसा 365 दिवस वीज मिळणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

मुंबई: बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केल्यानंतर त्याचा फायदा 45 लाख शेतकऱ्यांना होत असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच सर्वाधिक म्हणजे 16…

सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करणार: राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करणार: राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई: राज्यासह देशांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चांगल्या प्रकारची उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये…

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभर ‘विशेष ग्रामसभा’

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभर ‘विशेष ग्रामसभा’

मुंबई : महिला सक्षमीकरणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून, बालविवाह होऊ नये, यासाठी लोकचळवळ राबविणे महत्वाचे आहे. या अनुषंगाने महिला दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्राम…

”अजित पवार म्हणाले होते, जर शेतकऱ्याला लाईट बिल आलं, तर पवारांची औलाद सांगणार नाही; आता थकबाकीसह बिले का आली?”

”अजित पवार म्हणाले होते, जर शेतकऱ्याला लाईट बिल आलं, तर पवारांची औलाद सांगणार नाही; आता थकबाकीसह बिले का आली?”

मुंबई : राज्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरु केली होती. तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक येथे एका…

आमदार अबू आझमी यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन; औरंगजेबाचे उदात्तीकरण भोवले

आमदार अबू आझमी यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन; औरंगजेबाचे उदात्तीकरण भोवले

मुंबई: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे चांगलेच भोवले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे सदस्यत्व…

सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ

सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ

मुंबई: नोव्हेंबर २०२४ अखेर पर्यंत सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची टक्केवारी २२ टक्के होती. ती वर्षाअखेर म्हणजेच माहे डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत २५ टक्के इतकी झाली…

अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन्ही सभागृहात मागणी

अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन्ही सभागृहात मागणी

मुंबई: छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आझमी यांचा आम्ही निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच विधानसभा…

error: Content is protected !!