Today सोमवार, 10th नोव्हेंबर 2025
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शेतकऱ्यांना दिवसा 365 दिवस वीज मिळणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

शेतकऱ्यांना दिवसा 365 दिवस वीज मिळणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

मुंबई: बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केल्यानंतर त्याचा फायदा 45 लाख शेतकऱ्यांना होत असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच सर्वाधिक म्हणजे 16 हजार मेगावॅट वीज कृषीला देणार महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वीज ही सोलरच्या माध्यमातून दिली जाईल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. आता शेतकऱ्यांना दिवसा 365 दिवस वीज मिळणार आहे. रात्री पिकाला पाणी सोडण्याची गरज कोणालाही पडणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले. यासोबतच 1 कोटी 34 लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट देणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

सन 2030 पर्यंत 52 टक्के एवढी वीज ही अपारंपारिक उर्जेतुन तयार होणार आहे. ज्यांच्याकडे डेटा सेंटर ज्यांच्याकडे आहे, तो सर्वात श्रीमंत आहे. त्यासाठी सर्वात महत्वाची वीज आहे. त्यांना वीज देण्याचा प्रयत्न केला, जाईल असेही फडणवीस म्हणाले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!