टॅग: Maharashtra Weather Update
Cold Wave Alert : राज्यातील ‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा, काय आहे IMD चा अंदाज
मुंबई : उत्तर भारतातून येणाऱ्या हिमालयीन थंड हवामानाच्या लाटेने महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) आजपासून राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा (Cold…
Maharashtra Weather Update : पुण्यासह अनेक जिल्ह्यांत थंडीचा कडाका कायम; पुढील तीन दिवसांत कहर होणार
पुणे : महाराष्ट्रात उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे थंडीचा कडाका वाढला असून, पुणे शहरात किमान तापमानाने एक अंकी आकडा गाठला आहे. रविवारी (१६ नोव्हेंबर) शहरातील सरासरी…
Maharashtra Cold : राज्यात थंडीची जोरदार एंट्री; पुणे महाबळेश्वरपेक्षा थंड, अनेक शहरांमध्ये तापमानात मोठी घट
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीने जोरदार हजेरी लावली असून, पुणे, धुळे, जळगावसह अनेक शहरांमध्ये तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. विशेष…
Maharashtra Weather Update : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्याना ‘यलो अलर्ट’
पुणे : राज्यातील पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळत आहेत. आज (ता. ३) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक…
Maharashtra Weather Update : मान्सूनला निरोप; पण अवकाळी पावसाचा धोका कायम; वामानात मोठे बदल
मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनला निरोप देण्याची वेळ आली असली तरी हवामानात मोठे बदल घडत आहेत. राज्यातील काही भागांतून मान्सून परतीला सुरुवात झाली असून, हवामान विभागाने…
राज्यात पावसाचा खेळ..! कुठे ऊन, तर कुठे पाऊस? कोणत्या जिल्ह्यांत पावसाचा जोर? वाचा सविस्तर…
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असली, तरी आता हवामानात बदल दिसून येत आहे. कमी दाब क्षेत्र गुजरातच्या दिशेने सरकल्याने…
TVK Vijay Rally : विजयच्या रॅलीतील चेंगराचेंगरीने देश हादरला, ३८ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी; नेमकं काय घडलं?
Tamil Nadu Stampede TVK Vijay Rally : तमिळनाडूतील करूर येथे अभिनेता-राजकारणी विजय थलापतीच्या (Thalapathy Vijay) तमिलगा वेत्री कळघम (TVK) पक्षाच्या रॅलीत शनिवारी (२७ सप्टेंबर) झालेल्या…
Maharashtra Weather Update : राज्यात अतिवृष्टीचा कहर.!` विदर्भ-मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका, बळीराजा संकटात
मुंबई : राज्यात मान्सूनच्या रौद्ररूपाने थैमान माजवले असून, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सांगली, सातारा, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव,…


