Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: राजकारण

कॅटेगरी: राजकारण

शिरूर, दौंड आणि जुन्नरच्या नगराध्यक्षपदी ओबीसी महिला विराजमान होणार; राज्यातील 147 नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर

शिरूर, दौंड आणि जुन्नरच्या नगराध्यक्षपदी ओबीसी महिला विराजमान होणार; राज्यातील 147 नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर

Nagarpalika and Nagarparishad Reservation: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्य सरकारने 247 नगरपरिषद आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची घोषणा केली. मंत्रालयात मंत्री माधुरी…

Bihar Election 2025: बिहार निवडणुकीचे बिगुल आज दुपारी 4 वाजता वाजणार

Bihar Election 2025: बिहार निवडणुकीचे बिगुल आज दुपारी 4 वाजता वाजणार

Bihar Election 2025: भारतीय निवडणूक आयोग (ECI) आज, 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता, पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. दोन दिवसांच्या आढावा बैठकीनंतर आयोगाने ही घोषणा करण्याचा…

BMC Election: राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांच्या रचनेला मंजुरी

BMC Election: राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांच्या रचनेला मंजुरी

BMC Election: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला 31 जानेवारीपूर्वी सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या…

Sanjay Raut : मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच; ‘दिल्लीचे जोडे उचलणारा नको’; संजय राऊतांचा शिवसेना-मनसे युतीवर मोठा दावा

Sanjay Raut : मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच; ‘दिल्लीचे जोडे उचलणारा नको’; संजय राऊतांचा शिवसेना-मनसे युतीवर मोठा दावा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य करत राजकीय वातावरण तापवले आहे. “मुंबईचा महापौर मराठी…

Bachchu Kadu : शेतकरी मरतायत, मुख्यमंत्री ‘बनवाबनवी’ करतायत; बच्चू कडूंचा फडणवीसांवर जोरदार प्रहार

Bachchu Kadu : शेतकरी मरतायत, मुख्यमंत्री ‘बनवाबनवी’ करतायत; बच्चू कडूंचा फडणवीसांवर जोरदार प्रहार

अमरावती : अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांची गळचेपी वाढत असताना, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल…

Mahayuti : दिवाळीच्या तोंडावर महायुती सरकारची आणखी एक लोकप्रिय योजना बंद; लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण

Mahayuti : दिवाळीच्या तोंडावर महायुती सरकारची आणखी एक लोकप्रिय योजना बंद; लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण

मुंबई : सणासुदीच्या हंगामात गोरगरीब कुटुंबांना दिलासा देणारी महाराष्ट्र सरकारची ‘आनंदाचा शिधा’ योजना यंदा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील अतिवृष्टीमुळे…

Nepal Rain: नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 51 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त

Nepal Rain: नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 51 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त

Nepal Rain: नेपाळमध्ये शनिवारीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. 51 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. नेपाळच्या पोलीस विभागाकडून मिळालेल्या…

आगामी निवडणुकांत ओबीसी, आरक्षणवाद्यांची सत्ता आणा – ॲड. प्रकाश आंबेडकर

आगामी निवडणुकांत ओबीसी, आरक्षणवाद्यांची सत्ता आणा – ॲड. प्रकाश आंबेडकर

पुणे: धनगर समाज लढवय्या, इतिहासात त्यांची नोंद राज्यकर्ता अशी आहे. समाजाने आपला इतिहास समजून घेत होळकरांनी दिलेली शिकवण अंगीकारत लढवय्यापण दाखवायला हवे. समाजाची सामाजिक व…

Laxman Hake: मुख्यमंत्र्यांसोबत ओबीसी नेत्यांच्या बैठकीत न बोलावल्याने लक्ष्मण हाके नाराज; जेजुरीमधून आंदोलनाची हाक देण्याचा निर्णय

Laxman Hake: मुख्यमंत्र्यांसोबत ओबीसी नेत्यांच्या बैठकीत न बोलावल्याने लक्ष्मण हाके नाराज; जेजुरीमधून आंदोलनाची हाक देण्याचा निर्णय

Laxman Hake: मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईमध्ये शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत OBC नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, छगन भुजबळ,…

Ajit Pawar : पंचनाम्याचा प्रस्ताव द्या, केंद्र मदत करेल, अमित शाहांकडून वचन; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar : पंचनाम्याचा प्रस्ताव द्या, केंद्र मदत करेल, अमित शाहांकडून वचन; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

शिर्डी : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या शिर्डी दौऱ्याने महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारपासून (४ ऑक्टोबर)…

error: Content is protected !!