महिना: एफ वाय
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा राज्यात फायदा नाही; द सोलर सिस्टिम इंटिग्रेटर्स असोसिएशनचा आरोप
पुणे: केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सौर यंत्रणा बसवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, त्याला पूर्णपणे…
खर्डा गावातील मदारी वसाहतींचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावे; विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचे निर्देश
जामखेड : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा गावात २० मुस्लीम मदारी कुटुंबियांच्या वसाहतीसाठी निधीस मंजूरी देण्यात आली. ३१ मार्च पर्यंत या कामाला…
सांगोल्यामध्ये पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात १३ हजार लाडक्या बहिणींनी घेतला लाभ
सांगोला (सोलापूर): सुमारे पाच हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या हंगिरगेत १३ हजार २२८ लाडक्या बहिणीचे अर्ज मंजूर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून यातील ५ हजार ८९५…
पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड; दापोडीत कोयत्याने आठ वाहनांची तोडफोड
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. दापोडीमधील पवारवस्ती येथे तिघांनी मिळून दोन रिक्षा आणि सहा दुचाकी अशा आठ वाहनांची…
पिंपरीतील दोन महाविद्यालयीन युवक मुळशी धरणातबुडाले, पोलिसांकडून शोध सुरू
पुणे : रविवारी मुळशी धरण परिसरात फिरायला गेलेल्या पिंपरी-चिंचवड परिसरातील दोन महाविद्यालयीन युवक बुडाल्याची घटना घडली. बुडालेल्या युवकांचा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शोध घेण्यात येत आहे….
सोलापूरमधील सांगोल्यात जीबीएसचा आढळला पहिला रुग्ण
सांगोला: महूद (ता. सांगोला) गावात ३२ वर्षीय जीबीएसचा पहिला रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य विभागामार्फत तातडीने गावात होम टू होम भेटी…
अखेर टीईटीच्या परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर
पुणे: नुकताच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) अंतिम निकाल १ (१ ली ते ५ वी गट) आणि पेपर २ (६ वी ते ८ वी गट)…
राज्यात १३ हजार कांदा उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षा
पुणे: २०२२-२३ च्या रब्बी हंगामात कांद्याचे दर कमी झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल ३५० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. या…
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी टेकबी प्रोग्रामची घोषणा
पुणे : इयत्ता बारावी २०२३-२४ मध्ये पूर्ण केलेले विद्यार्थी आणि २०२५ मध्ये बारावी पूर्ण करणार असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एचसीएल टेकने तिच्या ‘टेकबी प्रोग्राम’ची घोषणा केली, ज्यामुळे…
आमदार सुरेश धस यांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? स्वतःच दिली माहिती
मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. हे प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, मनोज जरांगे पाटील…


