कॅटेगरी: मुंबई
धक्कादायक! पालघरमध्ये आश्रमशाळेत शाळेत शिकणाऱ्या 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या
पालघर: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका येथील एका आश्रमशाळेत शिकणाऱ्या दोन किशोरवयीन विद्यार्थ्यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली….
दुर्दैवी घटना! उंच इमारतीवरुन वीट कोसळून 22 वर्षीय तरूणीचा मृत्यू; पहिलीच नोकरी ठरली शेवटची
मुंबई : जोगेश्वरी पूर्वेला बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगमधून सिमेंट वीट खाली पडून 22 वर्षीय तरुणीचा जागीच (Accident) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उंचच उंच इमारतींचे…
Shivsena Symbol: तारीख पे तारीख! शिवसेना चिन्ह प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
Shiv Sena Symbol Case: जवळपास तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वादाच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे….
Maharashtra Weather Update : मान्सूनला निरोप; पण अवकाळी पावसाचा धोका कायम; वामानात मोठे बदल
मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनला निरोप देण्याची वेळ आली असली तरी हवामानात मोठे बदल घडत आहेत. राज्यातील काही भागांतून मान्सून परतीला सुरुवात झाली असून, हवामान विभागाने…
पंतप्रधान मोदींचा दोन दिवसीय मुंबई दौरा; ‘या’ प्रकल्पांचे करणार उद्घाटन
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 8 ऑक्टोबर 2025 पासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून, यावेळी ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई मेट्रो 3…
Cabinet Decision: मोठी बातमी! तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा; कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय
Cabinet Decision: महाराष्ट्रातील राज्य मंत्रिमंडळाने आज विविध महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 9 निर्णय घेण्यात आले, ज्यात धारण जमिनींचे…
मोठी बातमी! पूरग्रस्तांसाठी सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर; शेतकऱ्यांना काय-काय मिळणार?
मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत 31,628 कोटी रुपयांच्या…
मुंबई उच्च न्यायालयाचा मराठा समाजाला मोठा दिलासा! 2 सप्टेंबरच्या GR ला अंतरिम स्थगिती देण्यास दिला नकार
मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा परिणाम म्हणून राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा…
Ramdas Kadam : बाळासाहेबांच्या निधनावर वादग्रस्त विधान; शिंदे गटाने केले हात वर, आता रामदास कदमांची सारवासारव
मुंबई: दसरा मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावर केलेल्या वादग्रस्त विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. बाळासाहेबांचे पार्थिव…
Maharashtra politics : महायुतीत खदखद..! शिवसेनेचे आमदार अजित पवारांवर नाराज; शिंदेंकडे तक्रारीचा पाऊस
मुंबई : महायुती सरकारमध्ये निधी वाटपाच्या मुद्द्यावरून खदखद वाढतेय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदार आणि मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘उदासीन’ भूमिकेवर कडाक्याची नाराजी…


