Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: मुंबई

कॅटेगरी: मुंबई

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीबाबत मोठी अपडेट; अदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीबाबत मोठी अपडेट; अदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेगाने हालचाली सुरू…

Registration & Stamps : आता कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार; महसूल विभागाचा मोठा निर्णय

Registration & Stamps : आता कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार; महसूल विभागाचा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईकरांसाठी महसूल विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्यामुळे दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. आता मुंबई आणि उपनगरातील नागरिक,…

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास 6 लाखांची नुकसान भरपाई द्या; मुंबई हायकोर्टाचा सरकारला आदेश

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास 6 लाखांची नुकसान भरपाई द्या; मुंबई हायकोर्टाचा सरकारला आदेश

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्यावरील खड्डे आणि उघड्या मॅनहोलमुळे होणाऱ्या अपघातांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. खड्ड्यात पडून मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबीयांना 6 लाख रुपये,…

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का; ‘हा’ महत्वाचा निर्णय रद्द

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का; ‘हा’ महत्वाचा निर्णय रद्द

मुंबई : महायुती सरकारमध्ये अंतर्गत तणाव वाढत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातील आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय रद्द…

Ambadas Danve : ‘आनंदाच्या शिधा’नंतर शिंदेंची आणखी एक योजना बंद?; दानव्यांनी थेट यादीच जाहीर केली

Ambadas Danve : ‘आनंदाच्या शिधा’नंतर शिंदेंची आणखी एक योजना बंद?; दानव्यांनी थेट यादीच जाहीर केली

मुंबई : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेचीही अंमलबजावणी थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेसह…

ठाकरे बंधूंची मातोश्रीवर पुन्हा भेट, युती होणार? बाळा नांदगावकरांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया

ठाकरे बंधूंची मातोश्रीवर पुन्हा भेट, युती होणार? बाळा नांदगावकरांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया

Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिली. गेल्या तीन महिन्यांत ठाकरे बंधूंची ही सहावी भेट असून,…

Local Body Election : निवडणुकीत भाजपला तुकडाही देणार नाही; अजित पवारांच्या आमदाराच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ

Local Body Election : निवडणुकीत भाजपला तुकडाही देणार नाही; अजित पवारांच्या आमदाराच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ

Local Body Election : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला एकही जागा देणार नाही, असा ठाम निर्धार अजित पवार गटाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी…

Devendra Fadnavis : महायुती की स्वबळ? स्थानिक निवडणुकीचा निर्णय जिल्हाध्यक्षांवर; फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

Devendra Fadnavis : महायुती की स्वबळ? स्थानिक निवडणुकीचा निर्णय जिल्हाध्यक्षांवर; फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतून लढवायच्या की स्वबळावर, याचा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्ष घेतील, असे भाजपने स्पष्ट केले आहे. मात्र, यामुळे महायुतीतील मित्रपक्षांना…

मोठी बातमी जैन समाज BMC निवडणूक लढवणार; पक्ष चिन्हासह केली राजकीय पक्षाची घोषणा

मोठी बातमी जैन समाज BMC निवडणूक लढवणार; पक्ष चिन्हासह केली राजकीय पक्षाची घोषणा

BMC Elections: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीत राजकीय समीकरणे गुंतागुंतीची होत आहेत. अशातचं आता या लढतीत जैन समाज हा नवीन खेळाडू उतरला…

Eknath Shinde : ‘कधी उंबरठा ओलांडला नाही, आता हंबरडा फोडताहेत’; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Eknath Shinde : ‘कधी उंबरठा ओलांडला नाही, आता हंबरडा फोडताहेत’; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई : गेल्या महिन्यात पावसामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. अनेकांच्या शेतपिकाचे, घराचे, जनावरांचे नुकसान झाले. तर काहीची शेती अक्षरश:…

error: Content is protected !!