Today शनिवार, 19th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महिना: एफ वाय

महिना: एफ वाय

वर्धापनदिनी शरद पवार पवारांना साताऱ्यात मोठा धक्का, विश्वासू असलेल्या सत्यजित पाटणकरांचा भाजपमध्ये प्रवेश; शिंदे गटाच्या नेत्याचंही टेन्शन वाढलं

वर्धापनदिनी शरद पवार पवारांना साताऱ्यात मोठा धक्का, विश्वासू असलेल्या सत्यजित पाटणकरांचा भाजपमध्ये प्रवेश; शिंदे गटाच्या नेत्याचंही टेन्शन वाढलं

सातारा: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला वर्धापनदिनी सातारा जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पाटण तालुक्यातील सत्यजितसिंह पाटणकर आणि काँग्रेसचे प्रांतिक अध्यक्ष हिंदुराव पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसह…

मान्सून तळ कोकणात दाखल; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, विदर्भात मात्र उष्णतेचा कहर

मान्सून तळ कोकणात दाखल; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, विदर्भात मात्र उष्णतेचा कहर

पुणे: महाराष्ट्रातील हवामान विविध भागांमध्ये वेगवेगळ्या स्थितीत आहे. राज्याच्या काही भागांत अजूनही तीव्र उष्णतेची लाट कायम असून, तर काही ठिकाणी मान्सूनच्या आगमनाचे संकेत म्हणून हलक्या…

पुण्यात डॉक्टरांनी १३ किलोची गाठ काढून वाचवला सोलापूरमधील महिलेचा जीव

पुण्यात डॉक्टरांनी १३ किलोची गाठ काढून वाचवला सोलापूरमधील महिलेचा जीव

काळेवाडी: पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी-रहाटणी येथील स्पर्श हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका ३५ वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल १३ किलो १५० ग्रॅम वजनाची गाठ यशस्वीपणे काढून तिला जीवनदान दिले…

सोन्यात घट अन् चांदीने गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजचे दर

सोन्यात घट अन् चांदीने गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजचे दर

पुणे: सराफा बाजारात आज सोन्याचे दर थोडे घसरले आहेत, तर दुसरीकडे चांदीच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील काही आठवड्यांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये…

मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, वर्धापन दिनी जयंत पाटील यांची मागणी!

मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, वर्धापन दिनी जयंत पाटील यांची मागणी!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांकडून आज (१० जून) वर्धापनदिनानिमित्त पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी…

मनसेला महायुतीचा नाद, तर शिवसेनेला (ठाकरे) मविआची साथ सोडावी लागणार?

मनसेला महायुतीचा नाद, तर शिवसेनेला (ठाकरे) मविआची साथ सोडावी लागणार?

मुंबई: युतीसाठी अट घालणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपुढे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबतची आघाडी तोडा अशी अट घातल्याचे समजते….

‘माझं कुटुंब नैराश्यात, घरात वाईट प्रसंग घडल्यास’… वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाणांचा पत्रातून इशारा

‘माझं कुटुंब नैराश्यात, घरात वाईट प्रसंग घडल्यास’… वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाणांचा पत्रातून इशारा

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंशिकांत चव्हाण यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यानंतर पुणे शहरातील खडक पोलीस…

पत्नी आणि मुलगी गावी गेले असताना पोलिसाने केला आयुष्याचा शेवट; पुणे पोलीस दलात खळबळ

पत्नी आणि मुलगी गावी गेले असताना पोलिसाने केला आयुष्याचा शेवट; पुणे पोलीस दलात खळबळ

पुणे: पुण्यातील एका पोलिसाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे….

‘या’ राशींसाठी आजचा दिवस चांगला; जाणून घ्या राशिभविष्य सविस्तर

‘या’ राशींसाठी आजचा दिवस चांगला; जाणून घ्या राशिभविष्य सविस्तर

मेष : व्यवसायात वृद्धी झाल्याने आर्थिक स्थिती उत्तम राहील. वृषभ : सततच्या दगदगीमुळे आरोग्य बिघडेल. मिथुन : ग्रहमान सुधारल्याने उत्तम दिवस राहील. कर्क : मित्रमैत्रिणींबरोबर…

दुष्काळाने विचारसरणी बदलली! 12 गावांनी स्वतःहून निर्माण केले 3000 एकर जंगल, कायम कोरड्या असलेल्या 50 विहिरी आणि 12 तलावांमध्ये पाणी आले परत

दुष्काळाने विचारसरणी बदलली! 12 गावांनी स्वतःहून निर्माण केले 3000 एकर जंगल, कायम कोरड्या असलेल्या 50 विहिरी आणि 12 तलावांमध्ये पाणी आले परत

महाराष्ट्र जागरण डेस्क: हवामान बदलाच्या झळा सोसणाऱ्या जगासमोर कर्नाटकातील तीन जिल्हे एक उदाहरण म्हणून उदयास आले आहेत. या जिल्ह्यांतील १२ गावे एकेकाळी दुष्काळाच्या विळख्यात होती,…

error: Content is protected !!