टॅग: farmer news
Unseasonal Rain : राज्यात आजही अवकाळीचा कहर! ‘या’ ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पावसामुळे शेतकरी संकटात
Unseasonal Rain : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून अवकाळी पावसाचा तडाखा कायम आहे. हवामान विभागाने आजही विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करत…
अवकाळीचा कहर! जळगावात ९ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
Unseasonal Rain : जळगाव जिल्ह्यात सोमवारी झालेल्या गारपिटीसह वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले असून शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, १३…
मोठी बातमी..! राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही, वाचा सविस्तर
Shetkari Karjmafi : राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत संकेत देताना स्पष्ट केले की,…
झेडपी निवडणुकीआधी शेतकऱ्यांना दिलासा; पीएम किसान आणि नमो शेतकरीतून ४,००० खात्यात जमा होण्याची शक्यता
PM Kisan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ४,००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. पीएम किसान…
आनंदाची बातमी.. ! सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी बाधितांसाठी ७७२ कोटींची मदत; आजपासून खात्यात पैसे जमा…
सोलापूर : सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर आर्थिक चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र…
Bachchu Kadu : शेतकरी मरतायत, मुख्यमंत्री ‘बनवाबनवी’ करतायत; बच्चू कडूंचा फडणवीसांवर जोरदार प्रहार
अमरावती : अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांची गळचेपी वाढत असताना, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल…
Ajit Pawar : पंचनाम्याचा प्रस्ताव द्या, केंद्र मदत करेल, अमित शाहांकडून वचन; अजित पवार नेमकं काय म्हणाले?
शिर्डी : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या शिर्डी दौऱ्याने महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारपासून (४ ऑक्टोबर)…
Solapur News : गोगावले शेठ, तळवटाचे पैसेही निघत नाहीत; टिंगल लावली का? बार्शीत शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा
Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना मंत्री भरत गोगावले यांचा ताफा अडवून सरकारच्या अपुऱ्या मदतीवर तीव्र…
farmer News : शेतकऱ्यांना मोठी भेट? हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा? सरकारकडून हालचालींना वेग
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आशादायी बातमी समोर आली आहे. अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या खरीप पिकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला आहे….
मोठी बातमी..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करणार? कोणी केला दावा
यवतमाळ : राज्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे मुसळधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे, तर दुसरीकडे कर्जमाफीची प्रतीक्षा कायम आहे. याच…


