Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळमध्ये जात ठोकल्या बेड्या

मोठी बातमी! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळमध्ये जात ठोकल्या बेड्या

पिंपरी: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांना त्याला शोधून काढण्यात यश आले आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या चुलत्यांसह इतरांना धमकवणारा तसेच इतर आरोप असणारा निलेश चव्हाण फरार होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस गेल्या काही दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमधून अटक केली आहे.

पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या सहा पथकांकडून निलेश चव्हाणचा शोध घेण्यात येत होता. चव्हाणहा दुसऱ्या राज्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, तो नेपाळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आता लवकरच त्याला पिंपरी- चिंचवडमध्ये आणले जाणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!