Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नागपुरातही एचएमपीव्हीचे २ संशयित रुग्ण आढळले; महाराष्ट्रातही शिरकाव, सर्व काही अंडर कंट्रोल : इटनकर

नागपुरातही एचएमपीव्हीचे २ संशयित रुग्ण आढळले; महाराष्ट्रातही शिरकाव, सर्व काही अंडर कंट्रोल : इटनकर

नागपूर : कोविड-१९ नंतर आता आणखी एका धोकादायक विषाणूने लोकांच्या चिंता वाढवल्या आहेत. चीनमध्ये पसरलेल्या या नवीन विषाणूचे नाव ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) आहे. हा विषाणू वृद्ध आणि लहान मुलांमध्ये वेगाने पसरत असून याचे भारतासह अनेक देशांत रुग्ण आढळत आहेत. भारतात कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थानात रुग्ण आढळले. आता महाराष्ट्रातही नागपुरात एचएमपीव्हीचे २ संशयित रुग्ण आढळले. दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये १४ वर्षीय मुलीचा समावेश आहे. दरम्यान, नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी सर्व काही अंडर कंट्रोल आहे आणि घाबरण्याची गरज नाही, असे म्हटले आहे.

एचएमपीव्हीचा शोध २००१ साली लागला. ज्यामुळे प्रत्येक वयोगटातील लोकांत खालच्या आणि वरच्या श्वसनाचे आजार होऊ शकतात. परंतु हा विषाणू लहान मुलांसाठी आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली नाही, त्यांच्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकतो. कर्नाटकात याची २ रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार एचएमपीव्ही संसर्ग आधीच पसरत आहे आणि विविध देशांमध्ये संबंधित श्वसन रोगांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

पुण्यात आधीच संसर्ग

पुण्यातील १३ टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच एचएमपीव्ही व्हायरसचा संसर्ग झाला असून या व्हायरसला घाबरण्याची अजिबात गरज नाही, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांनी ही माहिती दिली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!