Today सोमवार, 10th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आता ट्रम्प टॅरिफचा ताण होणार कमी? भारत 2038 पर्यंत करणार ‘हा’ चमत्कार

आता ट्रम्प टॅरिफचा ताण होणार कमी? भारत 2038 पर्यंत करणार ‘हा’ चमत्कार

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. असे असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेच्या गतीवर अशा कोणत्याही अडथळ्यांचा परिणाम होणार नाही. एका अहवालातून असा अंदाज लावण्यात आला आहे. भारत 2038 पर्यंत 34.2 ट्रिलियन डॉलर्सच्या सकल देशांतर्गत उत्पादन (PPP) सह जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो.

ऑगस्ट 2025 मध्ये म्हटले की, टॅरिफचा दबाव आणि जागतिक अनिश्चितता असूनही भारत असा चमत्कार करू शकेल. टॅरिफचा ताण असूनही अर्थव्यवस्था मजबूत आहे. भारत जगातील पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे. देश मजबूत आर्थिक पायासह वेगाने पुढे जात आहे. टॅरिफचा दबाव आणि मंद व्यापार यांसारख्या जागतिक अनिश्चितता असूनही, देशांतर्गत मागणी आणि आधुनिक तंत्रज्ञानातील वाढत्या क्षमतांवर अवलंबून राहिल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे.

अहवालात असा अंदाज आहे की, भारताची अर्थव्यवस्था पुढील पाच वर्षांत म्हणजे २०३० पर्यंत २०.७ ट्रिलियन डॉलर्स (पीपीपी) पर्यंत पोहोचू शकते. एका अहवालानुसार, भारत अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपानपेक्षा चांगल्या स्थितीत आहे, जरी २०३० पर्यंत चीन अंदाजे ४२.२ ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपी (पीपीपी) सह अर्थव्यवस्थेच्या शर्यतीत आघाडीवर राहू शकतो. परंतु दुसरीकडे, त्याची वाढती लोकसंख्या आणि सतत वाढत जाणारे कर्ज आव्हाने निर्माण करू शकते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!