Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तमालपत्र वापरून नैसर्गिक चमक मिळवता येते !

तमालपत्र वापरून नैसर्गिक चमक मिळवता येते !

महाराष्ट्र जागरण डेस्क: तमालपत्राचा वापर आपण निव्वळ आपल्या अन्नातच नव्हे तर आपली त्वचा आणि केसांच्या फायद्यासाठी देखील करू शकतो. कसे काय, तर जाणून घेऊया तमालपत्राने आपले सौंदर्य कसे वाढवावे ?

चेहऱ्यावर डाग, पुळ्या, पुरळ, मुरुम असल्यास तमालपत्र खूप फायदेशीर आहे. तमालपत्राचा लेप किंवा तमालपत्र पाण्यात उकळून त्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहरा स्वच्छ होतो आणि डाग नाहीसे होतात.

तमालपत्राचं पाणी सूर्याच्या किरणांनी प्रभावित झालेल्या त्वचेला देखील बरे करण्यास मदत करतं आणि त्वचेचा रंग देखील एक सारखा ठेवण्यास मदत करतं.

केसांना कोमल आणि चमकदार ठेवण्यास तमालपत्राचा वापर फायदेशीर आणि प्रभावी आहे. आपली इच्छा असल्यास याला तेलात घालून तेल केसांच्या मुळाशी लावू शकता किंवा याच्या पाण्याने केस धुऊ शकता.

तमालपत्राचा लेप बनवून केसात लावल्याने कोंडा नाहीसा होतो. या लेपाला दह्यात मिसळून लावू शकता, जेणेकरून डोक्याची त्वचा ओलसर राहाते आणि तिला पोषण देखील मिळेल.

तमालपत्र कोरडे केल्यावर आणि त्याच्या भुकटीला मंजनप्रमाणे वापरल्याने दात पांढरे आणि चमकदार होतात. आठवड्यातून एकदा हा करून पाहा.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!